नवी दिल्ली, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सर्वोच्च न्यायालयाने आज एक महत्त्वपूर्ण याचिका निकाली काढत मोदी सरकारला दिलासा दिला आहे. सुप्रीम कोर्टाने आज देशातील १४ विरोधी पक्षांनी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली. केंद्र सरकारकडून ईडी आणि सीबीआय सारख्या यंत्रणांना हाताशी धरून विरोधकांना त्रास दिला जातोय, असा आरोप विरोधक सातत्याने करत आहेत. याविषयी ठराविक मार्गदर्शक […]Read More
Tags :Supreme Court
नवी दिल्ली, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात गेल्या महिन्याभरापासून चालू असलेली सुनावणी अखेर आज संपली आहे. आज झालेल्या सुनावणीमध्ये पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी २९ जूनला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याचा मुद्दा उपस्थित झाला. न्यायालयानं आपला निकाल राखून ठेवला आहे. १४ फेब्रुवारीपासून १२ दिवस दोन्ही बाजूंचे युक्तिवाद झाले. न्यायालयाने जवळपास ४८ तास दोन्ही […]Read More
नवी दिल्ली, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विविध कारणांनी लांबत चाललेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीला आता आणखी एक निमित्त मिळाले आहे. शनिवार, रविवार आणि होळी या लागून आलेल्या सुट्ट्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी आता होळी नंतरच होणार आहे. सत्तासंघर्षाची सुनावणी या आठवड्यातच संपवा असं आदेश न्या. चंद्रचूड यांनी आधीच्या सुनावणीत दिला होता. मात्र, […]Read More
नवी दिल्ली, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क ): नवी दिल्ली, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : निवडणूक मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त यांच्या नियुक्तीसंदर्भात प्रक्रीये संदर्भात आज सर्वोच्च मोठा निर्णय दिला आहे. आता निवडणूक आयुक्तांची नियुक्ती CBI प्रमुखांप्रमाणे होणार आहे. पंतप्रधान, विरोधी पक्षनेता व सरन्यायाधीश यांचा समावेश असलेली समिती निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीचा निर्णय घेणार […]Read More