Tags :Successful farming done by the couple in drought prone areas

महाराष्ट्र

दुष्काळी भागात दाम्पत्याने केली ३५ गुंठ्यात यशस्वी शेती

बीड, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बीड जिल्हाचं नाव आलं की समोर दुष्काळ अन‌् शेतकऱ्यांच्या आत्महत्या आठवतात. बहुतांश हे खरं जरी असलं तरी याच जिल्ह्यात अल्पभूधारक काळे शेतकरी दाम्पत्याने पुदिना आणि दुधी भोपळ्याची २५ वर्षांपासून यशस्वी सेंद्रिय शेती केलीय. बीड शहरापासून अगदी पंधरा किलोमीटर अंतरावर Just fifteen kilometers from the city of Beed असलेलं नाळवंडी […]Read More