Tags :Farmers-suicides

ऍग्रो

कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाहीत, मराठवाड्यात 11 महिन्यांत 805

नवी दिल्ली, दि. 22  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र सरकारने अलिकडच्या वर्षांत सलग दोन वर्षे शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली आहे. कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाहीत. या वर्षाच्या पहिल्या 11 महिन्यांत राज्यातील एकट्या मराठवाड्यात 805 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मराठवाड्यात एकूण ८ जिल्हे आहेत. शेतकरी आत्महत्यांच्या 805 प्रकरणांपैकी 605 प्रकरणे नुकसान भरपाईसाठी पात्र मानली गेली […]Read More