Tags :शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर विधानसभेत सभात्याग

राजकीय

शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर विधानसभेत सभात्याग

मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यात झालेल्या अवकाळी पावसाने, गारपीट आणि जोरदार वाऱ्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे, शेतकरी हवालदिल झाला आहे, हातातोंडाशी आलेला त्याचा घास हिरावला गेला आहे, त्यामुळे सरकारने तातडीने दखल घेऊन मदत करण्याची घोषणा करावी असा मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून उपस्थित केला , त्यावर सरकार दखल घेत […]Read More