Tags :विकास दर

Featured

भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दुहेरी आकड्यात होईल – निती आयोगाच्या उपाध्यक्षांचे

नवी दिल्ली, दि.12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था (Indian economy) 10 टक्क्यांहून अधिक विकास दर (Growth Rate) नोंदवेल, असे मत निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी सांगितले की भारताचा विकास दर मजबूत आहे आणि निर्गुंतवणुकीचे वातावरण सुधारले आहे. देश कोरोनाच्या तिसर्‍या संभाव्य लाटेला सामोरे अधिक चांगल्या पद्धतीने सज्ज […]Read More

अर्थ

फिच रेटिंग्जने कमी केला भारतीय विकास दराचा अंदाज

नवी दिल्ली, दि.8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): फिच रेटिंग्ज (Fitch Ratings) संस्थेने चालू आर्थिक वर्षातील भारताचा विकास दराचा (gdp growth) अंदाज कमी करुन दहा टक्के केला आहे. मागील अंदाजानुसार तो 12.8 टक्के होता. कोविड-19 च्या (Covid-19) दुसर्‍या लाटेनंतर सुधारणेची गती मंदावल्यामुळे पतमानांकन संस्था फिचने असे केले. पीटीआयच्या वृत्तानुसार फिचने असेही म्हटले आहे की जलद लसीकरणामुळे व्यवसाय […]Read More

अर्थ

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे मुडीज ने भारताचा विकास दराचा अंदाज केला

नवी दिल्ली, दि.24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पतमानांकन संस्था मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसेसने (Moody’s) भारताच्या विकास दराचा (Growth rate) अंदाज कमी करून 9.6 टक्के केला आहे. याआधी मूडीजने 13.9 टक्के विकास दराचा अंदाज दिला होता. मूडीजने चालू वर्षासाठी 9.3 टक्क्यांच्या विकास दराचा अंदाज वर्तवला असला तरी आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये जीडीपी विकास दरात 7.3 टक्क्यांची घसरण पहाता […]Read More

Featured

कोरोना संसर्ग कमी झाल्याने विकास दर 8.5 टक्के असू शकतो

मुंबई, दि.11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशात सातत्याने कमी होत असलेल्या कोरोना (corona) रुग्णांमुळे आर्थिक वाढ हळूहळू पूर्वपदावर येत आहे. पतमानांकन संस्था इक्राच्या (ICRA) मते आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये जीडीपी विकास दर (GDP Growth rate) 8.5 टक्के असू शकतो. जो 2020-21 मध्ये 7.3 टक्क्यांपर्यंत खाली आला होता. निर्बंध कमी केल्याने अर्थव्यवस्थेला दिलासा मिळणार Reducing ristrictions will […]Read More

अर्थ

भारतीय स्टेट बँकेच्या अर्थतज्ञांनी कमी केला विकास दराचा अंदाज

नवी दिल्ली, दि.2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) अर्थतज्ञांनी चालू आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये सकल देशांतर्गत उत्पादनाच्या विकास दराचा (GDP Growth rate) अंदाज कमी करुन 7.9 टक्के केला आहे. याआधी त्यांनी 10.4 टक्क्यांच्या विकास दराचा अंदाज व्यक्त केला होता. सर्व विश्लेषकांमधील हा सर्वात कमी विकास दर आहे. सार्वजनिक क्षेत्रातील प्रमुख बँकेच्या अर्थतज्ञांनी सांगितले […]Read More

अर्थ

मार्च तिमाहीत जीडीपी विकास दर 1.3 टक्के राहील – एसबीआय

नवी दिल्ली, दि.26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मागील आर्थिक वर्ष 2020-21 च्या चौथ्या तिमाहीत देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाचा विकास दर (GDP Growth Rate) 1.3 टक्के राहील. एसबीआय रिसर्चचा (SBI Research ) अहवाल इकोरॅपमध्ये हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अहवालात सांगण्यात आले आहे की गेल्या संपूर्ण आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था (economy) सुमारे 7.3 टक्क्यांनी घसरण्याचा अंदाज […]Read More

Featured

नोमुराने भारताच्या विकास दराच्या अंदाजात केली कपात

नवी दिल्ली, दि.12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जपानची ब्रोकरेज कंपनी नोमुरा (Nomura) ने कोरोना साथीच्या (corona pandemic) दुसर्‍या लाटेमुळे भारताच्या विकास दराच्या (Growth Rate) अंदाजात मोठी कपात केली आहे. कंपनीने 2021-22 दरम्यान भारताच्या जीडीपी वाढीचा (GDP Growth) अंदाज 10.8 टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे. याआधी नोमुराने चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था 12.6 टक्के दराने वाढण्याची अपेक्षा व्यक्त […]Read More

Featured

जीडीपी विकास दर 10.2 टक्के राहण्याची शक्यता; केअर रेटिंग्स

नवी दिल्ली, दि.22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): केअर रेटिंग्जने आर्थिक वर्ष 2021-22 साठी भारताचा जीडीपी (सकल देशांतर्गत उत्पादन) (GDP) विकास दर कमी करुन 10.2 टक्के केला आहे. याआधी विकास दर 10.7 ते 10.9 टक्के राहील, असा अंदाज व्यक्त केला होता. कोरोना विषाणूच्या (coronavirus) रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने विविध राज्यांमध्ये निर्बंध लादले जात आहेत, आर्थिक घडामोडींवर […]Read More

Featured

आर्थिक विकास दराने दीर्घकालीन दुहेरी आकडा गाठण्यासाठी भारताची ठोस रणनीती

नवी दिल्ली, दि.8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोना साथीच्या विध्वंसातून (devastation of the Corona epidemic) भारतीय अर्थव्यवस्थेने (Indian economy) ज्या प्रकारे प्रगती करण्याची क्षमता दाखवली आहे त्यामुळे दीर्घकाळाकरता दुहेरी आकड्याचा विकास दर (long Term double digit Growth rate) (10 टक्क्यांहून अधिक) गाठता येऊ शकेल असा विश्वास धोरणकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे. ही रणनीती केवळ मोदी सरकारच्या भारताला […]Read More