Tags :मूळच्या भारतीय वंशाच्या असलेल्या कावळ्यांमुळे केनिया देश हैराण झाला

पर्यावरण

मूळच्या भारतीय वंशाच्या असलेल्या कावळ्यांमुळे केनिया देश हैराण झाला

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केनिया सरकारने 2024 च्या वर्षाअखेरीपर्यंत या भारतीय वंशाच्या दहा लाख कावळ्यांना मारण्याचा निर्णय घेतला. केनिया सरकारचे म्हणणे आहे की, हे कावळे लोकांना त्रास देत आहेत आणि स्थानिक पर्यावरणावर त्याचा वाईट परिणाम होत आहे. केनियन सरकारला पर्यटनातून सर्वात जास्त फायदा होतो. परंतु केनियाच्या किनारी भागात या कावळ्यांचा उपद्रव जास्त […]Read More