Tags :देता की जाता…

महाराष्ट्र

सरकारला विचारा, देता की जाता…

बुलडाणा, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राज्यातील सरकार हे घोषणाबाज सरकार असून अंमलबजावणी शून्य आहे असा आरोप करत त्यांचे लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या बांधावर आले तर त्यांना विचारा देता की जाता.. असा सवाल आदित्य ठाकरे यांनी आज बुलढाणा येथील शेतकरी संवाद सभेत उपस्थित केला आहे. Ask the government आदित्य ठाकरे Aditya Thackeray आज विदर्भ दौऱ्यावर आले असता […]Read More