Tags :दुष्काळाने हतबल शेतकऱ्यांचा धडक मोर्चा…

ऍग्रो

दुष्काळाने हतबल शेतकऱ्यांचा धडक मोर्चा…

जालना, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जिल्हाधिकारी कार्यालयावर दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांनी मोर्चा काढला होता. जळालेल्या फळबागांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्‍टरी दोन लाख रुपये मदत देण्याची मागणी या शेतकऱ्यांनी यावेळी केली. 29 मे रोजी सुद्धा या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर जळालेल्या फळबागा घेऊन धडक मोर्चा काढला होता. जिल्हा प्रशासनाने 3500 हेक्टर वरील फळबागांचा अहवाल शासनाकडे सादर केलाय. […]Read More