Tags :जलसिंंचन

राजकीय

बदलत्या हवामानानुसार आता नवे सिंचन प्रकल्प

मुंबई, दि २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्याच्या बदलत्या हवामानानुसार पावसाची बदललेली शैली , ठिकाणं, नद्यांचे बदललेले प्रवाह याचा नव्याने अभ्यास करून ते केंद्रीय आणि राज्याच्या प्राधिकरणासमोर मांडून मगच नव्या प्रकल्पांचा विचार केला जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावरच्या लक्षवेधी सूचनेवर विधानसभेत दिली. अशोक चव्हाण यांनी ती उपस्थित केली होती, उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातील […]Read More