Tags :उभादांडा येथे साकारले भारतातील पहिले कवितेचे गाव

कोकण

उभादांडा येथे साकारले भारतातील पहिले कवितेचे गाव

मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कविवर्य मंगेश पाडगांवकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून त्यांचे जन्मगाव असलेल्या वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा येथे भारतातील पहिले कवितांचे गाव प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते रविवारी झाले. विविध कविता प्रकारांतील तसेच विविध कवींच्या कवितांची दालने या ठिकाणी उभारण्याचे प्रस्तावित […]Read More