Tags :विधानपरिषद

ऍग्रो

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर विधानसभेत गोंधळ

मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात कांदा , हरभरा , सोयाबीन , कापूस, द्राक्ष याचे उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत , सरकारने तातडीने दखल घेतली पाहिजे, नाफेड ला कांदा खरेदी करायला सांगा अशी मागणी अजित पवार यांनी नियम ५७ अन्वये सर्व कामकाज बाजूला ठेऊन यावर चर्चा केली पाहिजे असा स्थगन प्रस्ताव त्यांनी मांडला. भाजपाच्या […]Read More

राजकीय

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना विशेष मदत करण्याच्या मुद्यावर विधान परिषदेत गदारोळ

मुंबई दि २८– कांदा उत्पादकांना मदत करण्यास राज्य सरकार तयार असून कांद्याची खरेदी करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार सगळ्या प्रकारच्या उपाययोजना करत आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितलं. मात्र विरोधकांनी यावरून गदारोळ केला आणि कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. राज्य सरकारने २०१७-१८ साली ज्या पद्धतीने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत केली तशीच […]Read More