Tags :राज्यभरात होणार सावरकर विचार जागरण सप्ताह

राजकीय

राज्यभरात होणार सावरकर विचार जागरण सप्ताह

मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  महाराष्ट्र पर्यटन मंत्रालयाच्या वतीने २१ मे ते २८ मे पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात -“वीरभूमि परिक्रमा” या अंतर्गत स्वातंत्र्यवीर सावरकर विचार जागरण सप्ताह आयोजित करण्यात येणार आहे. पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सावरकरजींची जन्मभूमी भगूरमध्ये भव्य थीम पार्क आणि संग्रहालय बांधण्यात येत असून स्वातंत्र्यवीर सावरकर […]Read More