Tags :नाशिकमधील धरणे भरली

खान्देश

नाशिकमधील धरणे भरली, मराठवाड्याला पाणी मिळणार

नाशिक, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  नाशिक जिल्ह्यातील नांदूर मधमेश्वर आणि गंगापूर धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने अहमदनगर आणि मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये पाण्याचे संकट दूर होण्यास मदत होणार आहे. नांदूर मध्यमेश्वर धरणातून विसर्ग आज 1 वाजता 300 क्यूसेक्स होता. दुपारी 3 वाजता 1314 क्यूसेक ने वाढवून एकूण 1614 क्यूसेक करण्यात आला. तर गंगापूर धरण विसर्ग […]Read More