मुंबई, दि ५: वारसा व निसर्गावर आधारित टेक्सचर्स अँड टोन्सची कला प्रदर्शनी वरळी येथील नेहरू सेंटर आर्ट गॅलरी येथे भरवण्यात आली आहे. एकसारख्या व्यावसायिक शिस्तीने कार्य करणारे दोन सर्जनशील कलावंत डॉ. सुलोचना गावडे आणि डॉ. हर्ष ठक्कर, येत्या 5 नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत नेहरू सेंटर आर्ट गॅलरी येथे होणाऱ्या ‘टेक्स्चर्स अँड टोन्स’ […]Read More
मुंबई, दि ५ कुलाबा कॉजवे परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मंगळवार, दिनांक ४ नोव्हेंबर २०२५) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ए विभागाकडून निष्कासन कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण ६७ अनधिकृत फेरीवाल्यांनी केलेले अतिक्रमण हटविण्यात आले. अनधिकृत बांधकामे निष्कासित करणे आणि नागरी नियमांचे पालन सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात कारवाई केली जात […]Read More
मुंबई, दि ४बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रूग्णालयात वैद्यकीय उपचारांसाठी येणाऱया रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांना आरोग्य सेवांच्या अनुषंगाने अधिक गुणवत्तापूर्ण अनुभव मिळावा, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत दिनांक ६ नोव्हेंबर २०२५ ते २० नोव्हेंबर २०२५ याकालावधी दरम्यान सर्व रुग्णालये व आरोग्य संस्थांमध्ये ‘स्वच्छता पंधरवडा’ राबविण्यात येणार आहे. संपूर्ण मोहिमेनंतर सर्व संस्थांचे मूल्यांकन व श्रेणीकरण करण्यात येणार आहे. स्वच्छता, […]Read More
मुंबई, दि ४काळा चौकी येथील श्रावण यशवंते चौक या नाक्यावरील बस स्टॉप झाला दारूचा अड्डा झाला आहे. श्रावण यशवंतराव हा नाका पडत असल्याने या ठिकाणी अनेक नागरिकांचे मोठ्या प्रमाणे वर्दळ असते. तसेच अनेक बेस्टचे प्रवासी या ठिकाणावरून बेस्ट क्रमांक 10, 45 आणि 49 ने दादर,महालक्ष्मी वडाळा, शिवडी, माजगाव या ठिकाणी जाण्यासाठी बस पकडत असतात. परंतु […]Read More
मुंबई, दि ४महाराष्ट्रातील शेतकरी आणि स्थानिक नागरिक यांचे अतिवृष्टीमुळे अपरिमित नुकसान झाले आहे. ते भरून काढता येणे शक्य नाही पण एक सामाजिक जाणीवेतून कर्तव्य भावनेने मोटार वाहन विभाग सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी संघटनेच्या आव्हानाला प्रतिसाद देत दीड लाखाचा धनादेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे मंत्रालय येथे जाऊन सुपूर्द केला.हा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा केला जाईल.महाराष्ट्रात आलेल्या […]Read More
मुंबई, दि ४कुलाबा येथील साबुसिद्दीक मार्ग येथील इमारत क्र. १, २ आणि ३ चा पुनर्विकास मार्गदर्शन मेळावा नुकताच जल्लोषात संपन्न झाला. या मेळाव्याला विधानसभा अध्यक्ष स्थानिक आमदार राहुल नार्वेकर यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. भावपूर्ण विकास प्रकल्प घेणार अनेक वर्षापासून रखडलेला होता. त्यानंतर माजी नगरसेवक सुरेश नार्वेकर आणि मकरंद नार्वेकर यांनी जी मेहनत घेतली होती […]Read More
मुंबई- हृदयरोग टाळण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी वर्षातून एकदा कोलेस्ट्रॉल तपासून घ्यावे असे प्रतिपादन सुप्रसिध्द हृदयरोग तज्ज्ञ (कारीओलॉजिस्ट) डॉ. अभिलाश मिश्रा यांनी विक्रोळी कन्नमवार नगरात केले. धर्मवीर संभाजी मैदानातील प्रभात मित्र मंडळाच्या विरंगुळा केंद्रात ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन करताना डॉ. अभिलाश मिश्रा बोलत होते.जागतिक ह्रदयदिनाचे औचित्य साधून सोमवार दि.३ नोव्हेंबर २०२५ रोजी इंडियन मेडिकल असोसिएशन एनईबीएस ब्रांचचेअध्यक्ष डाॅ. […]Read More
मुंबई : महाराष्ट्र सरकारने सांडपाणी शुद्धीकरण आणि पुनर्वापरासाठी एक व्यापक धोरण जाहीर केले आहे. या धोरणामुळे लवकरच गृहनिर्माण संस्था, औद्योगिक वसाहती आणि इतर नागरी भागांमध्ये बागकाम, फ्लशिंग, वाहन धुणे आणि अग्निशमन यांसारख्या कामांसाठी शुद्ध केलेल्या सांडपाण्याचा वापर अनिवार्य होणार आहे. गोड्या पाण्याचा वापर मर्यादित करून पर्यायी स्रोत उपलब्ध करून देणे हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट […]Read More
मुंबई, दि, ३ अंधेरी येथील अद्ययावत सेव्हन हिल्स हॉस्पिटल मुंबई महानगरपालिकेने ताब्यात घ्यावे ही मुंबईकरांची मागणी आहे. हे हॉस्पिटल उद्योगपती मुकेश अंबानी यांना देण्याचा घाट घातला जात आहे परंतु कोणत्याही परिस्थितीत या हॉस्पिटलचे खाजगीकरण करू नये. भाजपा महायुती सरकारने मुंबईकरांच्या मागणीची तत्काळ दखल घ्यावी, यासाठी ६ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता हॉस्पिटलसमोर तीव्र आंदोलन करणार, असा […]Read More
आरे, वाकोला व विक्रोळी येथील उड्डाणपुलांवरील रस्त्यांचे बृहन्मुंबई महानगरपालिकेने पुनर्पृष्ठीकरण
मुंबई, दि ३पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने पुढाकार घ्यावा. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरण (MSRDC) यांच्या मालकीच्या आरे, वाकोला आणि विक्रोळी येथील उड्डाणपुलांवरील रस्त्यांचे पुनर्पृष्ठीकरण (Resurfacing) करावे. संपूर्ण महामार्गावर वाहतूक सुरळीत रहावी यासाठी वाहतूक पोलिसांनी अतिरिक्त मनुष्यबळ नेमावे. वर्दळीच्या वेळी अवजड वाहनांचे अवागमन बंद ठेवावे, असे स्पष्ट निर्देश केंद्रीय वाणिज्य व […]Read More
Recent Posts
- आरोग्य, पायाभूत सुविधांसह आत्मनिर्भरतेवर भर देणारा : अर्थसंकल्प २०२६-२७
- महाराष्ट्राला मिळणार सुमारे 1 लाख कोटी! विकसित भारताकडे दमदार पाऊल
- विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प
- कशेळी (भिवंडी) ते मुलुंड जकात नाका दरम्यान जलबोगदा प्रकल्प कामाची प्रगती
- 2026 मध्ये मुंबईत सुरु होणार पाच नवे उड्डाणपूल
Archives
- February 2026
- January 2026
- December 2025
- November 2025
- October 2025
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019