बीड दि ३१– बीड जवळचा बिंदुसरा प्रकल्प मे महिन्याच्या अखेरीसच ओसंडून वाहू लागला. याचे जलपूजन बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केले.. या तलावातून बीड शहराच्या काही भागाला तसेच परिसरातील गावांना पाणीपुरवठा केला जातो तसेच मोठ्या प्रमाणात शेती सिंचनासाठी देखील या पाण्याचा उपयोग होतो यावर्षी मे महिन्यातच झालेल्या जोरदार पावसामुळे हा प्रकल्प ओसंडून वाहू लागला असून […]Read More
बीड दि २७– रविवारी रात्री सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वर गढी येथील कारखान्यासमोर गेवराई येथील दीपक आतकरे यांच्या मुलाचा एक्स यू व्ही वाहन डिव्हायडरवर आदळून किरकोळ अपघात झाला होता. डिव्हायडरमध्ये अडकलेली गाडी बाहेर काढण्यासाठी आतकरे आणि त्यांचे काही सहकारी घटनास्थळी आले असता, अचानक भरधाव वेगात आलेल्या आयशर ट्रकने त्यांना जबर धडक […]Read More
जालना दि २५– पावसाचा जोर अधिक असल्याने सोयगाव देवी येथे नदीला आला पूर, सोयगावदेवी येथे पुलावरून पावसाचे पाणी वाहत असल्याचे दिसून येत आहे. जालनाच्या भोकरदन तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावलीय. भोकरदन तालुक्यातील सोयगावदेवी, बेलोरा आणि वालसा गावात मुसळधार पाऊस झालाय. पावसाचा जोर अधिक असल्याने सोयगावदेवी येथे नदीला पूर आला आहे. आणि हे पाणी आता पुलाच्या […]Read More
लातूर दि २४:– लातूर जिल्ह्यात ठिकठिकाणी गेल्या आठ दिवसांपासून अवकाळी पाऊस होत आहे. या अवकाळी पावसाचा फळबागांना आणि पालेभाज्यांना तडाखा बसलाय. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील माकणी थोर येथील एका शेतकऱ्याच्या तीन एकर शेतातील टरबूज पिकाचे पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. तसेच शिरुर अनंतपाळ येथील एका शेतकऱ्याच्या तीन एकरातील कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. रेणापूर […]Read More
लातूर दि २३– मुसळधार पावसामुळे लातूर जिल्ह्यातील रेणा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे रेणापूर, जवळगा आणि खरोळा बंधाऱ्यांवरील पाणीपातळी पूर्ण संचय पातळीच्या वर गेली असून, सध्या बंधाऱ्यांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हवामान केंद्राने पुढील काही दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे, त्यामुळे रेणा नदीकाठच्या गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, […]Read More
जालना दि २२– अवकाळी पावसामुळे जालन्याच्या हसणाबाद येथील गिरजा नदीला पूर आला आहे. भोकरदन तालुक्यातील हसणाबाद येथील गणेशनगर, खडकी, बोरगाव, खडक सिवरसगाव यासह परिसरात जोरदार पावसाची हजेरी झाली. गिरजा नदीला पूर आल्याने गिरजा नदीकाठच्या गावांची पाण्याची समस्या झाली दूर झाली आहे. अवकाळी पावसामुळे जालन्याच्या हसणाबाद येथील गिरजा नदीला पूर आलाय. भोकरदन तालुक्यातील हसणाबाद येथील गणेशनगर, […]Read More
जालना दि २१:– जालना जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मोठं नुकसान झालंय. जिल्ह्यात मागील दहा दिवसांमध्ये 7 जणांसह 87 जनावरे अंगावर वीज पडून दगावली आहेत. तर 1925 हेक्टरवरील शेतीला ही अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा फटका बसला आहे. अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीच्या प्राथमिक अहवालानुसार 187 गावातील 2 हजार 645 शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. यात 1 […]Read More
वाशीम दि २०:– वाशीम जिल्ह्यातील मानोरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत १५ मे रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी गौरव पवार यांचं भुईमुगाचं पीक संपूर्णपणे वाहून गेलं. या संकटसमयी पीक वाचवण्यासाठी त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र काही क्षणांतच संपूर्ण माल पावसाच्या प्रवाहात गेला. गौरव पवार यांच्या या प्रयत्नांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. […]Read More
जालना दि २० : (अनंत साळी)जालना तालुक्यातील कडवंची आणि मंदापूर या गावांची ओळख मराठवाड्यातील द्राक्षाचे हब म्हणून झालेली. परंतु गेल्या 3/4 वर्षात पाण्याची कमतरता,अवकाळी मुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले गेले.कित्येकांनी द्राक्षांच्या बागांवर रोटाव्हेटर फिरवले,कित्येकांनी कुऱ्हाडीने द्राक्षांचे वेल तोडून टाकले. नंदापूर येथील वनस्पती शास्त्रात M.sc झालेल्या भरत उबाळे यांच्या वडिलांचं वय झालेलं असल्याने पारंपरिक शेतीची […]Read More
छ संभाजीनगर दि १९– राज्यातील नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासाला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून विधानपरिषद गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांच्या अध्यक्षतेखालील स्वयंपुनर्विकास अभ्यासगटाची बैठक आज सोमवार दिनांक १९ मे २०२५ रोजी दुपारी ३.०० वाजता विभागीय आयुक्त कार्यालय, संभाजीनगर येथे पार पडली. या बैठकीस छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड-वाघाळा, जालना, हिंगोली या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिनिधी, महानगरपालिका, […]Read More
Recent Posts
- उपनगर पालकमंत्री एँड आशिष शेलार यांनी मध्य रेल्वेच्या ट्रॅक मध्ये उतरून केली कामांची पाहणी
- पागडीच्या इमारतींच्या स्वयंपुनर्विकासाचा प्रश्न येत्या एक-दीड महिन्यात मार्गी
- लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेणाऱ्या २,६५२ सरकारी बहिणी ठरल्या अपात्र
- कृषीमंत्री म्हणतात, कृषिमंत्रीपद म्हणजे ओसाड गावाची पाटीलकी
- केतकीबनाचा विध्वंस ठरतोस विनाशकारी वादळास कारण
Archives
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019