यवतमाळ दि. २९ (आनंद कसंबे ) : केल्याने होते आहेरे आधी केलेची पाहिजे, या म्हणीची पुन्हा प्रचिती येते जेव्हा आपण यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथील तरुण शेतकरी अमोल घाटे यांचा फुलशेतीचा प्रयोग पाहू.अमोल घाटे यांचा व्यवसाय फुल, फुलमाळा तथा पुष्पगुच्छ विक्रीचा. यासाठी ते बाहेरुन फुले विकत आणायचे. साहजिकच यात त्यांचे बरेच पैसे खर्च व्हायचे. वाट पाहण्यातही […]Read More
मुंबई,दि. २८ : गेल्या वर्षी जून ते सप्टेंबरदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर जनावरांचे मृत्यू व गोठ्यांचे नुकसान झाले. यासाठी राज्य सरकारने मदत योजनेत महत्त्वाचे बदल करून सर्व पशुपालकांना सरसकट मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आधी नियमांमुळे वगळले गेलेले शेतकरीही आता मदतीस पात्र ठरणार आहेत. या निर्णयामुळे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्व पशुपालकांना मोठा दिलासा मिळणार […]Read More
पुनगाव विकास सोसायटीत कर्जभरण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी; ३१ मार्चपूर्वी भरणा केल्यास
पुनगाव प्रतिनिधी : पुनगाव विकास सोसायटीत सध्या पीक कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असून, सोसायटी प्रशासनाने सभासदांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि लाभदायक योजना जाहीर केल्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दिनांक २८ मार्च २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजल्यापासून सोसायटीच्या कार्यालयात कर्जाचा भरणा स्वीकारण्यात येत असून, सभासदांनी वेळेत उपस्थित राहून या सुविधेचा लाभ घ्यावा, […]Read More
जालना दि २५ : जालना जिल्ह्यात टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांवर मोठं आर्थिक संकट ओढवलं आहे. बाजारात टोमॅटोला योग्य दर मिळत नसल्याने एका शेतकऱ्याने आपले टोमॅटो रस्त्यावर फेकून दिले आहेत. जालन्यातील धारकल्याण गावातील अमर काकडे या शेतकऱ्याने एक एकर क्षेत्रावर टोमॅटोची लागवड केली होती. यासाठी त्यांना सुमारे 40 ते 45 हजार रुपयांचा खर्च आला होता. त्यानंतर टोमॅटोचे […]Read More
जालना दि २१ : गारपिटीचा जालन्यातील गुजरात केशर आंबा बागांना मोठा फटका बसला आहे. जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील केशर आंब्याच्या बागांना गारपिटीचा जोरदार तडाखा बसला आहे. केशर आंब्याच्या कैऱ्यांना गारांचा मार लागल्याने मोठ्या प्रमाणात कैऱ्या तुटून पडल्या आहेत. त्यामुळे कैऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे, त्यामुळे शेतकरी चिंतेत पडले आहेत. […]Read More
मुंबई, दि. २० : राज्यात ज्वारी, बाजरी, नाचणी ही प्रमुख तृणधान्ये (मिलेट्स) आहेत. कमी पाण्यावर येणारी तसेच पर्यावरणपूरक असण्याबरोबरच आरोग्यासाठी लाभदायी असणाऱ्या मिलेट्सना शेतातून थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीने मिलेट्स महोत्सवाचे आयोजन मुंबईत करण्यात आले आहे. टप्प्याटप्प्याने मिलेट्स महोत्सव राज्यातील इतरही जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगत या महोत्सवास नागरिकांनी उत्स्फूर्त […]Read More
छ.संभाजी नगर, दि. २० : गेल्या आठवडाभरापासून राज्याच्या विविध भागांत अवकाळी पावसाने कहर केला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये काढणीला आलेले पिक पाऊस आणि गारपिटीमुळे मातीमोल झाले आहे. मराठवाडा विभागात पिकांचे सर्वांधिक नुकसान झाले आहे. मराठवाडा विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये १६ मार्चपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे दोन व्यक्तींचा मृत्यू झाला असून, ११,५०० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे, अशी […]Read More
अलिबाग,दि. १९ : आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीचा विपरीत परिणाम आता कोकण किनारपट्टीवरील मासेमारी व्यवसायावर होऊ लागला आहे. चीन आणि आखाती देशांतून आयात होणाऱ्या मासेमारी साहित्याचा पुरवठा विस्कळीत झाल्याने जाळी, शिसे आणि नायलॉन धाग्यांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे मच्छीमारांचे आर्थिक गणित कोलमडले असून व्यवसायावर मोठे संकट ओढवले आहे. मासेमारीसाठी लागणारी जाळी, नायलॉन धागा (यान), […]Read More
वाशिम दि १६ : हवामान विभागाने दिलेल्या पावसाच्या अंदाजामुळे वाशीम जिल्ह्यात गहू विक्रीसाठी शेतकऱ्यांची धावपळ पहायला मिळत आहे . पहाटेपासून वाशीम आणि कारंजा बाजारात समितीमध्ये गव्हाची आवक मोठया प्रमाणात वाढली आहे . हवामान विभागाने अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविल्यानंतर वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गहू काढणी आणि विक्रीसाठी मोठी लगबग सुरू केली आहे. पावसामुळे तयार गव्हाचे नुकसान होऊ […]Read More
जालना दि १५ : आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता जालन्यातील टरबुज उत्पादक शेतकऱ्यांवर होताना दिसत आहे. इराण, इस्राईल आणि अमेरिका यांच्यातील तणावामुळे टरबुजाची परदेशात होणारी निर्यात सध्या पूर्णपणे ठप्प झाली आहे. रमजान महिन्यात आखाती देशांमध्ये टरबुजाला मोठी मागणी असते. त्यामुळे यंदा टरबुजाला 20 ते 30 हजार रुपये प्रति टन असा भाव मिळेल, […]Read More
Recent Posts
- माजी आमदार मधु चव्हाण यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा
- मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त)
- विद्यार्थ्यांवर भारताला ‘जगाचे गुरुस्थान’ मिळवून देण्याची जबाबदारी – पांडुरंग बलकवडे
- मंगळवार पेठेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक विस्तारीकरणाला गती
जागा हस्तांतरणासाठी प्रयत्न; तांत्रिक प्रक्रिया लवकर पूर्ण होणार - जडाबाई दुगड शिक्षण संकुल येथे संगणक कक्ष आणि ग्रंथालय चे उद्घाटन
Archives
- April 2026
- March 2026
- February 2026
- January 2026
- December 2025
- November 2025
- October 2025
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019