मुंबई, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्राची जीवनवाहिनी गोदावरी नदीवर आधारित कथानक असली आणि या गोदामाईचे अंतरंग उलगडणारी मराठीतील एक महत्त्वाची कादंबरी म्हणजे मनोज बोरगावकर लिखित नदिष्ट. मराठी वाचकांच्या पसंतीस उतरलेल्या या वेगळ्या धाडणीच्या कादंबरीला आता राष्ट्रीय स्तरावरही बहुमान मिळाला आहे. नदीष्ट या बहुचर्चित कादंबरीला बँक ऑफ बडोदाचा पाच लाखांचा राष्ट्रभाषा सन्मान पुरस्कार जाहीर […]Read More
नागपूर, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): — महाराष्ट्राच्या साहित्य वर्तुळातील सिद्धहस्त लेखक व प्रसिद्ध समीक्षक डॉ किशोर सानप यांची दीर्घ आजाराने आज प्राणज्योत मालवली, ते ६७ वर्षाचे होते. नागपूरस्थित त्यांची कन्या डॉ. ऋचा यांच्या निरामय रूग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.त्यांनी मराठी साहित्यामध्ये अनेक मौलिक ग्रंथाची भर घातली. अनेक ग्रंथांचे समिक्षण केले. ते उत्तम लेखक, उत्तम परिक्षक […]Read More
रत्नागिरी, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अखिल भारतीय साहित्य परिषद या राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या बहुभाषक साहित्य संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाची वर्ष २०२३-२४ ची कार्यकारिणी नुकतीच गठित करण्यात आली असून ज्येष्ठ साहित्यिक प्रविण दवणे यांची अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे. कार्याध्यक्ष म्हणून ठाण्याचे डॉ नरेंद्र पाठक यांची तर महामंत्री म्हणून डॉ बळीराम गायकवाड यांची फेरनिवड करण्यात आली […]Read More
पुणे, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क): वर्धा येथे झालेले ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य होऊन आटोपून जेमतेम दोन महिने उलटले असताना आता ९७ व्या संमेलनाचे स्थळही ठरले आहे. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे होणार आहे. अमळनेर हे ठिकीण साने गुरुजींची कर्मभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. साहित्य महामंडळाच्या पुण्यातील बैठकीत आज अमेळनेर हे संमेलनाचे स्थळ निश्चित करण्यात […]Read More
पुणे, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): दिवंगत सुनिताबाई गाडगीळ यांच्या स्मरणार्थ महिला कवयित्रींसाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेमार्फत दोन साहित्य पुरस्कार सुरू करण्यात आले आहेत. ज्येष्ठ कवयित्री पुरस्कार पुण्याच्या डॅा निलीमा गुंडी यांना व नवोदित कवियत्री पुरस्कार बेळगांवच्या हर्षदा सुंठणकर यांना हे पुरस्कार २०२२ सालासाठी पुण्यात प्रदान करण्यात आले, या प्रसंगी माजी आमदार अनंत गाडगीळ यांच्यासह अनेक […]Read More
ठाणे, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ठाण्यात २२ एप्रिल रोजी ‘ आम्ही सिद्ध हस्त लेखिका ‘ संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त ठाणे जिल्हा शाखेतर्फे मो ह विद्यालया च्या तृप्ती बॅंक्वेटहाॅल येथे एकदिवसीय राज्यस्तरीय भव्य महिला साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.या संमेलनाला महाराष्ट्रातील सर्व जिल्हा प्रतिनिधी ४०० लेखिका उपस्थित राहणार आहेत. सकाळी ८ ते रात्री ८ या […]Read More
बुलडाणा, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यस्तरीय आदिवासी भिल्ल साहित्य संमेलन आज बुलडाणा येथे आयोजित करण्यात आलं होतं . आदीवासी भिल्ल समाजाचे ग्रामदैवत असलेल्या बुलडाणा शहरातील जगदंबा माता यांच्या मंदिरातून बिरसा मुंडा आणि तंट्या भिल यांच्या प्रतिमेला पूजन सह संविधान, आदिवासी ग्राम साहित्याचे पूजन करून या ग्रंथ दिंडीला सुरुवात झाली. शहरातील प्रमुख मार्गाने भ्रमण करत या […]Read More
मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विकास प्रबोधिनी, मुंबई आयोजित ८ वे आंबेडकरी साहित्य संमेलन रविवार ०२ एप्रिल रोजी सम्राटकार बबनराव कांबळे साहित्य नगरी, शिवाई विद्यालय भांडुप (पूर्व) येथे संपन्न होत आहे. या संमेलनाला सुप्रसिध्द साहित्यिका आयु. आशालता कांबळे या संमेलनाध्यक्षा म्हणून लाभलेल्या आहेत. संमेलनाचे उद्घाटन सद्धम्म पत्रिकेचे संस्थापक संपादक प्रा. आनंद देवडेकर करतील, […]Read More
Archives
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019