मीरा-भाईंदर दि ५ : मीरा -भाईंदर शहरातील नागरिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या जुना इमारत पुनर्विकास, ७९-ए प्रक्रिया, डीसी कंवर्जन, ७/१२ उतारा, सोसायटी नोंदणी यांसारख्या गुंतागुंतीच्या विषयांवर स्पष्टता आणण्यासाठी व त्यांचे तात्काळ निराकरण करण्यासाठी परिवहन मंत्री आणि स्थानिक आमदार प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक यांच्या पुढाकारातून रविवार, दिनांक ५ ऑक्टोबर २०२५ रोजी पद्मभूषण डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी सभागृह, मेडतीया […]Read More
मुंबई, :मुंबईतील रिक्त जमिनीवर राज्य सरकारने त्वरितच घरे बांधावीत, अन्यथा गिरणी कामगारांमध्ये असंतोष वाढेल,असा सावधगिरीचा इशारा राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी गिरणी कामगारांच्या सभेत बोलताना दिला आहे.गिरणी कामगारां च्या घरांच्या अनिर्णि त प्रश्नावर बोलताना गोविंदराव मोहिते यांनी पुढे म्हटले आहे की, वरळी येथील सेंचुरी मिलची लीज संपल्यानंतर,सहा एकर जमीन मुंबई महानगर पालिकेच्या […]Read More
मुंबई, दि. ४ – मुलुंड ते मानखुर्द या उत्तर पुर्व लोकसभा क्षेत्रातील अनेक कामे प्रलंबित असून याबाबत पालिकेचे अधिकारी उदासिन असल्याचे दिसून येत आहे. याबाबत वार्ड निहाय वारंवार तक्रारी करुनही लोकोपयोगी कामे होत नसल्याची तक्रार खा. संजय दिना पाटील यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केली. याबाबतचे एक पत्र त्यांना दिले असून पालिका अधिका-यांची एक […]Read More
मीरा-भाईंदर दि ५ : बीएसयूपी (Basic Services for Urban Poor) योजनेअंतर्गत गेल्या १६ वर्षांपासून आपल्या हक्काच्या घरासाठी प्रतीक्षा करणारे जनता नगर आणि काशी चर्च परिसरातील रहिवासी यांनी अखेर शेवटी परिवहन मंत्री आणि स्थानिक आमदार प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक यांच्या कडे मदतीसाठी धाव घेऊन गेले. शनिवार दिनांक ४ ऑक्टोबर रोजी त्रस्त नागरिकांनी आपल्या समस्या आणि अडचणी […]Read More
ठाणे दि ४ : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर, त्याची गांभीर्यपूर्वक दखल घेत पालिका उपायुक्त शंकर पाटोळे यांना ०२ ऑक्टोबरपासून महापालिकेच्या सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. त्याबद्दलचा आदेश शनिवार, ०४ ऑक्टोबर रोजी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी जारी केला आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ च्या नियम ४ च्या अन्वये प्रदान […]Read More
पुणे प्रतिनिधी –म्हाडाच्या भोंगळ कारभारामुळे पुण्यातील म्हाडाच्या रहिवाशांची अवस्था दयनीय झाली असून म्हाडाच्या अनागोंदी कारभारामुळे “कोणी नवीन घर देत का घर” अशी नागरिकांची अवस्था झाली आहे. पुणे लोकमान्यनगर बचाव कृती समितीच्या वतीने व महाराष्ट्र हाउसिंग बोर्ड पुनर्विकास कृती समिती येरवडा यांच्यावतीने (ता. ३) रोजी पुणे स्टेशन येथील म्हाडाच्या इमारतीला शेकडो नागरिकांनी घेरावा घातला होता. यावेळी […]Read More
मुंबई, दि. ३- माजी खासदार, आमदार व समाजसेवक स्व.दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे, यासाठी ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील व भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. स्व.दि.बा.पाटील यांचेच नाव विमानतळाला देण्यात येणार असून दिल्लीला तसा प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले असल्याचे खा. […]Read More
मुंबई दि ३: उपमुख्यमंत्र्यां विरोधात गलिच्छ भाषेत आक्षेपार्य पोस्ट करणारे विरोधात आज दक्षिण मुंबईतील शिवसेना शिंदे गटाच्या तमाम कार्यकर्त्यांनी मिळून ताडदेव येथील पोलीस ठाणे वरिष्ठ पोलिसांना अर्जाद्वारे तक्रार केली ह्या प्रसंगी शिंदे गटाचे असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. ताडदेव येथील एका व्यक्तीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांच्या एक व्हिडिओ अपलोड केला होता आणि त्या बरोबर व्हिडिओच्या […]Read More
भिवंडी, दि. ३ (प्रतिनिधी) : लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शाश्वत केले आहे. नवी मुंबई विमानतळ नामकरण कृती समितीच्या मुंबईत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नावाबाबत पदाधिकाऱ्यांना आश्वस्त केले, अशी माहिती माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आज दिली. दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण […]Read More
ठाणे, दि. ३: ठाणे, पालघर आणि मीरा-भाईंदर वसई-विरार (MBVV) पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत तब्बल ₹१४७ कोटींच्या अमली पदार्थांचा नाश करण्यात आला आहे. ३ ऑक्टोबर २०२५ रोजी अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईत हेरॉइन, कोकेन, मेफेड्रोन यांसारख्या प्रतिबंधित अमली पदार्थांसह कोडीन-आधारित सर्दी-खोकल्याच्या सिरपचा समावेश होता. एकूण १,०५६ किलो अमली पदार्थ आणि २६,९३५ लिटर कोडीनयुक्त सिरप नष्ट […]Read More
Recent Posts
- आरोग्य, पायाभूत सुविधांसह आत्मनिर्भरतेवर भर देणारा : अर्थसंकल्प २०२६-२७
- महाराष्ट्राला मिळणार सुमारे 1 लाख कोटी! विकसित भारताकडे दमदार पाऊल
- विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प
- कशेळी (भिवंडी) ते मुलुंड जकात नाका दरम्यान जलबोगदा प्रकल्प कामाची प्रगती
- 2026 मध्ये मुंबईत सुरु होणार पाच नवे उड्डाणपूल
Archives
- February 2026
- January 2026
- December 2025
- November 2025
- October 2025
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019