सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर “आयटीआयच्या” हजारो विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे*
मुंबई, दि.8आपत्ती व्यवस्थापन आणि बचावाचे धडे प्रत्येक नागरिकासाठी आवश्यक -कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढाआयटीआय मध्ये नव्या सहा अभ्यासक्रमांची केली घोषणा*ठाणे, जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम इथे दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान सीमेवर सध्या तणावाचे वातावरण आहे. पार्श्वभूमीवर कौशल्य विभाग आणि अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात […]Read More