mmcnews mmcnews

राजकीय

आता मागासवर्गीयांच्या हक्काच्या निधीला कात्री लावण्याचे पाप

मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींना विविध कारवाया करून टार्गेट करणे, महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेल्या कामांना स्थगिती देणे असे अनेक उद्योग झाल्यानंतर, आता मागासवर्गीयांच्या हक्काच्या निधीला कात्री लावण्याचे पाप शिंदे-फडणवीस सरकार करत असून याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निषेध केला आहे.NCP state president Jayant Patil महाविकास आघाडी सरकारने गेल्या […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

महानगरपालिका परिवहन सेवा संप सुरू, प्रवाशांचे हाल

कोल्हापूर, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करावी, रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावं आणि 25% महागाई भत्त्याची रक्कम पगारात समाविष्ट करावी या मागण्यांसाठी कोल्हापूर महानगरपालिका परिवहन म्हणजेच के एम टी कडील कर्मचारी गुरुवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर गेले आहेत.Municipal transport service strike continues, plight of passengers या संपामुळे रोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांची गैरसोय […]Read More

Lifestyle

मिरची पनीर रेसिपी

मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी अप्रतिम मिरचीचे पनीर कसे बनवू शकतो हे सांगणार आहोत, जे तुम्हाला रेस्टॉरंटमध्ये चवीप्रमाणे चव देईल आणि तुमची बोटे चाटायला सोडेल. ही डिश प्रथिने आणि अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे, जी चवदार आणि आरोग्यदायी आहे. तुम्हाला मिरची पनीर बनवण्याची सोपी रेसिपी आणि आवश्यक घटकांबद्दल सांगत […]Read More

करिअर

OPSC मध्ये सहाय्यक कार्यकारी अभियंता सह 391 पदांसाठी भरती

ओडिशा, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ओडिशा लोकसेवा आयोग (OPSC) ने सहाय्यक कार्यकारी अभियंता (स्थापत्य) आणि सहाय्यक कार्यकारी अभियंता (यांत्रिक) पदांच्या भरतीसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया २९ मार्च २०२३ पासून सुरू झाली आहे. उमेदवार 28 एप्रिल 2023 पर्यंत अधिकृत वेबसाइट opsc.gov.in द्वारे अर्ज करू शकतात. पदांची संख्या: 391 क्षमता उमेदवारांनी कोणत्याही […]Read More

पर्यटन

‘पृथ्वीवरील स्वर्ग’…काश्‍मीर

काश्‍मीर, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  काश्‍मीर हे भारतातील पूर्वीच्या रियासतांपैकी एक आहे जे भव्य पर्वत, शांत तलाव आणि कलात्मक रीतीने नटलेल्या बागांनी सुशोभित आहे. एप्रिल महिन्यात काश्मीरच्या सौंदर्यात भर पडते कारण पर्वतांवरील बर्फ कमी होऊ लागतो आणि लँडस्केप हिरवाईने सजीव होतो. मुघल सम्राट जहांगीरने ‘पृथ्वीवरील स्वर्ग’ म्हणून संबोधलेले काश्मीर हे एप्रिलमध्ये आपल्या प्रियजनांसोबत फिरण्यासाठी […]Read More

महानगर

पोलिसांची घरे दुरुस्त करावीत

मुंबई दि.30( एम एमसी न्यूज नेटवर्क): भारतात क्रिकेट सामने मोठ्या प्रमाणावर खेळले जातात. क्रिकेट सामन्यांमध्ये संघाची लोकप्रियता आणि स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन सामन्यांकरिता आवश्यकतेनुसार विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येतो. महाराष्ट्राचा विचार करता, राज्यात मुंबई, पुणे, नागपूर आणि नवी मुंबई अशी चार आंतरराष्ट्रीय दर्जाची मैदाने असून त्यावर कसोटी, एकदिवसीय, टी-२० आणि आयपीएल अशा सर्व प्रकारचे […]Read More

महानगर

संपूर्ण महाराष्ट्रात ‘मोदी हटाओ, देश बचाओ’ चे पोस्टर्स लावणार !

मुंबई दि.30( एम एमसी न्यूज नेटवर्क): आम आदमी पार्टीने मुंबई महाराष्ट्रासह संपूर्ण देशभर ‘मोदी हटाओ, देश बचाओ’ आंदोलन सुरु केले आहे.येत्या काही दिवसात मुंबई सह संपूर्ण महाराष्ट्रात सर्व सार्वजनिक ठिकाणी आम आदमी पार्टी ‘मोदी हटाओ, देश बचाओ’ चे पोस्टर्स लावणार असल्याची माहिती आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा- मेनन यांनी मुंबई प्रेस क्लब मध्ये […]Read More

खान्देश

पाळधी गावात 144 कलम लागू, दगडफेकीच्या घटनेनंतर गावात तणावपूर्ण शांतता

जळगाव, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पाळधी गावात नमाज सुरू असताना मंगळवारी रात्री मशिदीबाहेर संगीत वाजवण्यावरून दोन गटात हाणामारी झाली असून दोन गटात तुफान दगडफेक झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटातील तब्बल शंभरहून अधिक जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर ५६ संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून त्यातील १६ जणांना […]Read More

महानगर

मुंबईत आणखी दहा इलेक्ट्रिकल व्हेईकल चार्जिंग स्टेशन

मुंबई दि.३०(एम एमसी न्यूज नेटवर्क): पर्यावरण संतुलन व संवर्धनासाठी विद्युत वाहनांच्या वापरास प्रोत्साहन देण्याचा भाग म्हणून मुंबईतील आणखी दहा सार्वजनिक वाहनतळांमध्ये इलेक्ट्रिकल व्हेईकल चार्जिंग स्टेशन उभारणी करण्यात येणार आहे. त्यासाठी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) समवेत महापालिकेने करार केला आहे. प्रदूषण नियंत्रण व पर्यावरण संतुलनासाठी केंद्र व राज्य सरकारकडून विद्युत वाहनांच्या वापरांना प्रोत्साहन दिले जात […]Read More

पर्यटन

तब्बल पंचाहत्तर वर्षांनी भारतात झाला चित्त्यांचा जन्म

भोपाळ, दि. ३०(एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतात चित्त्यांचे पुनरुज्जिवन करण्याच्या विशेष कार्यक्रमांतर्गत, मागील सप्टेंबरपासून नामिबियाहून आठ; तर दक्षिण आफ्रिकेतून १२ असे एकूण २० चित्ते कुनो राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आले आहेत. यापैकी नामिबियाहून आणलेल्या ‘सियाया’ या मादीने चार बछड्यांना जन्म दिला. या बछड्यांचा जन्म पाच दिवसांपूर्वी झाल्याचा अंदाज आहे, मात्र वनाधिकाऱ्यांना बुधवारी हे बछडे दृष्टीस पडले. […]Read More