सांगली , दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तासगाव साखर कारखान्याच्या थकीत एफआरपी वसुलीसाठी महसूलखात्या मार्फत साखर विक्रीची टेंडर काढून आरआरसीमार्फत कारवाई सुरू केली आहे. या कारखान्याच्या गोडाऊनमध्ये 14 हजार 940 पोती साखर शिल्लक आहे. तासगाव आणि नागेवाडी येथील साखर कारखान्यांच्या ऊस बिलाचा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे. नागेवाडी कारखान्याकडील दोन वर्षाची तर तासगाव कारखान्याकडील एक वर्षाची […]Read More
नवी दिल्ली, दि.19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारताच्या परकीय चलनाच्या साठ्यात (Forex Reserve) पुन्हा एकदा घट झाली आहे. 11 फेब्रुवारी 2022 रोजी संपलेल्या आठवड्यात तो 1.763 अब्ज डॉलरने कमी होऊन 630.19 अब्ज डॉलर झाला आहे. मात्र या काळात सोन्याच्या साठ्याचे मूल्य वाढले आहे आणि 95.20 कोटी डॉलरने वाढून तो 40.235 अब्ज डॉलर झाला आहे. भारतीय रिझर्व्ह […]Read More
सांगली, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ऊस बिलाची थकीत एफ आर पी, रासायनिक खताचे वाढलेले दर, कृषी पंपाच्या वीज आणि पाणी बिलाची रक्कम इत्यादी प्रश्नावर सांगली जिल्ह्यातील उसकरी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा नेला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोर्चाने जात असताना पोलिसांशी त्यांची झटापट झाली. आंदोलकांनी सरकारचा प्रतिकात्मक मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पोलिसांनी सदरचे […]Read More
नवी दिल्ली, दि.18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आयपीओ आणण्याच्या तयारीत असलेली देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळाकडे (LIC) आयकर विभागाचे (income tax department) सुमारे 75,000 कोटी रुपये थकित आहेत. विशेष बाब म्हणजे कर दायित्वे भरण्यासाठी कंपनी आपल्या निधीचा वापर करू इच्छित नाही. आयपीओ साठी बाजार नियामक सेबीकडे सादर केलेल्या कागदपत्रांनुसार, भारतीय आयुर्विमा महामंडळावर (LIC) […]Read More
नवी दिल्ली, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सुकी मिरची आणि कापसाच्या दरात मोठी वाढ होत आहे. वाढीव भावाचा फायदा शेतकऱ्यांना मिळत आहे. यावेळी कापूस व सुकी मिरची या पिकावर किडींचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात घट झाली आहे. बाजारपेठेत मर्यादित आवक असल्याने या दोन्ही पिकांच्या भावात वाढ झाली आहे.मात्र, त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळत असून, ज्यांच्या उत्पन्नावर […]Read More
नवी दिल्ली, दि.17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) कडे सप्टेंबर 2021 पर्यंत 21,539 कोटी रुपयांचा असा निधी होता ज्याचा कोणीही दावेदार (unclaimed fund) नव्हते. एलआयसी ने भारतीय प्रतिभूति आणि विनिमय मंडळाकडे (SEBI) सादर केलेल्या प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव (IPO) दस्तऐवजातून ही माहिती प्राप्त झाली आहे. एलआयसीच्या (LIC) कागदपत्रांनुसार, यात दावा न केलेल्या रकमेवरील व्याजाचाही […]Read More
मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यंदा राज्यात उसाखालचे मोठे क्षेत्र आहे. आजही अनेक शेतकऱ्यांच्या शेतात ऊस आहे. शेतकरी ऊस तोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. तसेच साखर आयुक्तालयाकडून एक पत्रक जारी करण्यात आले आहे. यामध्ये त्यांनी साखर आयुक्तालयाच्या परवानगीशिवाय गाळप हंगाम बंद करू नये. मिल बंद होण्याच्या १५ दिवस आधी ऊस उत्पादकांना आगाऊ सूचना देण्याचे निर्देश […]Read More
मुंबई, दि.16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): उत्पादन संबंधी प्रोत्साहन योजनेचा (पीएलआय) लाभ घेऊन जर भारत चीनकडून आयातीवरील (Imports From China) आपले अवलंबित्व 50 टक्क्यांनी कमी करू शकला तर तो त्याच्या सकल देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) 20 अब्ज डॉलरची वाढ होऊ शकेल. एसबीआय रिसर्चने मंगळवारी जारी केलेल्या इकोरॅप या अहवालात हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अहवालानुसार 2020-21 […]Read More
मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र विधानमंडळाचे सन 2022 चे पहिले (अर्थसंकल्पीय अधिवेशन) मुंबईत गुरुवार दि. 3 मार्च 2022 रोजी सुरु होणार असून दि. 25 मार्च 2022 पर्यंत अधिवेशनाचे कामकाज होणार आहे. असा निर्णय विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.Budget session from March 3 to 25 in Mumbai विधीमंडळ कामकाज सल्लागार […]Read More
नवी दिल्ली, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यावेळी कापूस आणि मिरची उत्पादकांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण यावेळी कापूस व मिरचीला चांगला भाव मिळत असल्याचे बाजार समितीत चित्र आहे. नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत हंगामाच्या शेवटी मिरची व कापसाला विक्रमी भाव मिळत असल्याचे दिसून आले आहे. हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात कापूस आणि मिरचीने विक्रमी किमतीची पातळी […]Read More