mmc

ऍग्रो

यंदा आवक घटल्याने आंब्याचे दर चांगलेच वाढले

मुंबई, दि. 2  (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  अवकाळी पावसामुळे आंब्याच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे आंब्याची आवक कमी होत आहे. इतिहासात प्रथमच गुढीपाडव्याला आंब्याची आवक निम्म्याहून कमी झाली आहे. गुढीपाडव्याला एपीएमसी मार्केटमध्ये दरवर्षी आंब्याची मोठी आवक असते. मात्र, यंदा आवक घटल्याने आंब्याच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे. अशा स्थितीत आंबा खरेदीसाठी ग्राहकांना जास्त किंमत […]Read More

Featured

भांडवली बाजाराची नवीन आर्थिक वर्षाची (FY23) शानदार सुरुवात

मुबंई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जितेश सावंत    गेल्या आठवड्यात २१-२२ हे आर्थिक वर्ष संपून २०२२-२३ नवे आर्थिक वर्ष सुरु झाले. गुरुवारी आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी बाजार लाल चिन्हात बंद झाला. २०२१-२२ हे आर्थिक वर्ष भारतीय बाजारपेठेसाठी घडामोडींनी भरलेले वर्ष ठरले.या वर्षी भारतीय बाजारपेठेने अभूतपूर्व रॅली पाहिली आणि ऑक्टोबरमध्ये विक्रमी उच्चांक गाठला. परंतु […]Read More

Featured

शेती उपकरणे खरेदी करण्यासाठी जाणून घ्या सरकारी अनुदानाची माहिती

नवी दिल्ली, दि. 31  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतातील लोक मोठ्या संख्येने शेतीशी निगडीत आहेत. भारताच्या जीडीपीमध्ये शेतीचे योगदान 17 ते 18 टक्के आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी सरकार त्यांना अनेक सुविधा पुरवते. देशातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकार आणि विविध राज्य सरकारे विविध योजना राबवतात.शेतकर्‍यांना शेती उपकरणांवर सुमारे 50 ते 80 […]Read More

Featured

weather-updates: अनेक राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा, जाणून घ्या तुमच्या राज्यातील

नवी दिल्ली, दि. 30  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उत्तर भारतात मार्चअखेरीस हवामानानेही बदलते रूप दाखवायला सुरुवात केली आहे. अशा स्थितीत मैदानी राज्यांबरोबरच पर्वतही तापू लागले आहेत. दिल्लीत मार्चमध्येच मे-जून सारखी कडक ऊन आणि उष्णतेच्या लाटेमुळे लोकांचे हाल होऊ लागले आहेत. आज कमाल तापमान 40 अंशांवर पोहोचू शकते, हवामान खात्याने दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला […]Read More

ऍग्रो

 PM Kisan सन्मान निधीसाठी सरकारने ई-केवायसीची अंतिम मुदत वाढवली 

नवी दिल्ली, दि. 29  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारने ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना’ सुरू केली आहे. या योजनेंतर्गत  6 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपयांच्या तीन टप्प्यांत जमा केले जातात. थेट लाभ हस्तांतरण योजनेद्वारे शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा केले जातात. या योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च होती. […]Read More

अर्थ

दोन आठवड्यांतील जोरदार तेजीनंतर बाजारात (Stock Market) घसरण.

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जितेश सावंत   मागील दोन आठवड्यांतील जोरदार रॅलीनंतर गेल्या आठवड्यात बाजारात दबावाचे वातावरण होते. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती,जगातील काही देशातील कोविडची वाढती प्रकरणे, रशिया-युक्रेन मधील चिघळत चाललेला वाद,आखाती प्रदेशातील अनिश्चितता,रुपयाची घसरण ,वाढती महागाई यामुळे गेल्या आठवड्यात बाजारात नकारात्मकता जाणवली. गेल्या आठवड्यात विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) ५,३४४.३९ कोटी रुपयांच्या समभागांची […]Read More

Featured

शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर उर्जादाता झाला पाहिजे : वाहतूक

नवी दिल्ली, दि. 26  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आपल्या देशातला शेतकरी पेट्रोल-डिझेलचा , ऊर्जेचा पर्याय देण्यास सक्षम असून शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर उर्जादाता झाला पाहिजे, असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं.  गडकरी यांच्या हस्ते  आज सांगली आणि सोलापूर शहरांना रत्नागिरी – नागपूर राष्ट्रीय महामार्गाशी जोडणाऱ्या बोरगाव – वाटंबरे […]Read More

ऍग्रो

सेंद्रिय शेतीला गती देण्यासाठी प्रयत्न केले जातील : शरद पवार

बारामती, दि. 25  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : Sharad Pawar on organic farming: जगभरात सेंद्रिय शेती उत्पादनांचे महत्त्व वाढत आहे. त्यामुळे सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी आणि त्याचे उत्पादन आणि मार्केटिंगचे प्रश्न सोडवण्यासाठी लवकरच राज्य सरकार आणि केंद्र सरकारसोबत बैठक घेणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सांगितले. सेंद्रिय शेतीला चालना […]Read More

ऍग्रो

 महाविकास आघाडी सरकारवर नाराज, समान कार्यक्रमावर काम करत नाही :

नवी दिल्ली, दि. 24  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : समान कार्यक्रमाच्या संदर्भात महाविकास आघाडी सरकारने कारवाई केलेली नाही. राज्य सरकारनेही शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महाविकास मोर्चा सोडला तरी आम्ही लगेच भाजपमध्ये जाऊ शकत नाही. भाजपने चांगले काम […]Read More

Featured

MSP Act: शेतकऱ्यांसाठी एमएसपी कायदा लागू करावा, दिल्लीत देशातील विविध

नवी दिल्ली, दि. 23  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर देशातील शेतकरी संघटना पुन्हा एकदा आक्रमक होण्याची शक्यता आहे. देशातील शेतकऱ्यांसाठी एमएसपी कायदा लागू करण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यासाठी देशातील सर्व संघटना एकत्र आल्या आहेत. या शेतकरी संघटनांनी कायदेशीर एमएसपी (MSP)हमी कायद्याच्या मागणीसाठी नवी दिल्लीत बैठक घेतली. या बैठकीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू […]Read More