मुंबई, दि २०दि. २० मार्च रोजी जागतिक चिमणी दिवस जगभर साजरा केला जातो .चिमण्यांचे पर्यावरणातील कमी झालेले प्रमाण ,चिमण्यांचे संरक्षण व संवर्धन व्हावे, चिमण्यांची संख्या वाढावी ज्यामुळे चिमण्यांचे अन्न साखळीतील तसेच पर्यावरणातील महत्व अबाधित राहील यासाठीच गेली २७ वर्षे “ स्पॅरोज शेल्टर” देशभर व राज्यभर काम करत असून आतापर्यंत विविध उपक्रम राबवून समाजात चिमण्यांविषयी जनजागृती […]Read More
नाशिक दि २० : नाशिकमध्ये स्वतःला अंकशास्त्रज्ञ म्हणून सादर करणाऱ्या कथित भोंदू बाबाच्या संपत्तीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्वतःला ‘कॅप्टन’ म्हणून संबोधणाऱ्या अशोक खरात याने अवघ्या 15 वर्षांत सुमारे 200 कोटीहून अधिक रुपयांची संपत्ती उभी केल्याचा अंदाज तपास यंत्रणांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंकशास्त्र आणि भविष्यकथनाच्या नावाखाली राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी तसेच […]Read More
टिटवाळा, दि २०निवडणुकीतील पराभवानंतरही दिलेला शब्द पूर्ण करत माजी उपमहापौर बुधाराम सरनोबत यांनी इंदिरानगरमधील मातृछाया चाळ येथे रोडलाईट प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण करून राजकीय प्रामाणिकतेचा आदर्श घालून दिला आहे. सुमारे तीन लाख रुपयांचा महापालिका निधी विद्युत विभागाला उपलब्ध करून देत या पथदिव्यांची उभारणी करण्यात आली, ज्यामुळे परिसरात उजेड पसरला आहे.गेल्या सहा महिन्यांपासून या कामासाठी सातत्याने पाठपुरावा […]Read More
मुंबई, दि २०उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या आदेशानुसार चैत्र पाडव्याचे औचित्य साधून माझगाव दारुखाना विभागातील मीरा दातार दर्गाह गल्ली येथे शाखा क्र.२०९ च्या अंतर्गत शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने गरजू जेष्ठ नागरिकांना मदत म्हणून वॉकर,आधारासाठी स्टिक व इलेक्ट्रिक हॉट वॉटर बॅग या साहित्याचे वाटप करण्यात आले. झोपडपट्टीत राहणाऱ्या या गोरगरीब जनतेने त्यांना […]Read More
मुंबई, दि २०पंचशील नगर, चेंबूर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये दिनांक १८/११/२०१९ रोजी बिल्डरांच्या हेतुपुस्सर हलगर्जीपणामुळे, पुनर्वसन इमारतीचे बांधकाम सुरु असताना संरक्षण जाळी न लावल्यामुळे एका १० वर्षाची प्रतिभा शिनगारे या निष्पाप मुलीच्या डोक्यात सिमेंटचा दगड पडून मृत्यू झाला. या मुलीला आज तक सात वर्षे झाली परंतु अजूनही न्याय मिळाला नाही. या मुलीला न्याय कधी मिळणार […]Read More
पुणे, दि २०शहीद भगत सिंग हे मानवतावादी, समतावादी होते. बंदूक आणि तलवारीच्या जोरावर, ब्रिटिशांना भारतातून घालवून खरे स्वातंत्र्य मिळणार नाही, तर पूर्ण व्यवस्थाच बदलली पाहिजे. आत्ताचे स्वातंत्र्य हे भगत सिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद या क्रांतीकारकांच्या स्वप्नातील स्वातंत्र्य नाही. त्यांना जातवाद, धर्मवाद, प्रांतवाद, भ्रष्टाचार मान्य नव्हता. आता होणाऱ्या शेतकरी आत्महत्यांमुळे ते व्यथीत झाले असते. शहीद […]Read More
पुणे, दि २9: अखिल भारतीय पाली साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पाली भाषेत उल्लेखनीय व अतुलनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना ‘पद्मपाणी पाली राष्ट्रीय गौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये डॉ. महेश देवकर, अतुल भोसेकर, प्रा.बिमलेंद्र कुमार तसेच आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म प्रसारक गगन मलिक यांचा समावेश आहे. रविवार, दिनांक २२ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता भवानी पेठ […]Read More
महाड, दि २०- महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातुन या देशातील सर्व समाज घटकांना; सर्व समाजाला जोडले आहे. त्यामुळे आमचा विचार हा तोडण्याचा नाही तर समाज जोडण्याचा विचार आहे. चवदार तळे ही समतेची क्रांतीभूमी आहे. संपूर्ण जगाला प्रेरणा देणारा चवदार तळे सत्याग्रह आहे. या ऐतिहासिक चवदार तळे आणि परिसराचा विकास करण्यासाठी राज्य सरकारने चवदार तळे विकास […]Read More
मुंबई : व्यसन उपचार व प्रतिबंध क्षेत्रात तीन दशकांहून अधिक काळ उल्लेखनीय कार्य करणारे श्री. बॉस्को मायकल डिसोझा यांना शासनाचा ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार २०२४-२०२५’ जाहीर झाला आहे. हा पुरस्कार दि. २६ मार्च २०२६ रोजी सकाळी 11 वाजता मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सामाजिक न्याय […]Read More
सातारा, दि २० महाराष्ट्रात पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद निवडणुकांनंतर सातारा जिल्हा परिषदेमध्ये राजकीय समीकरणांना कलाटणी देणारी मोठी घडामोड घडली आहे. राज्याच्या स्थापनेनंतर प्रथमच सातारा जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाने सत्ता स्थापनेत यश मिळवले आहे. विशेष म्हणजे, राज्यभरात दिसून आलेला भाजपाचा करिश्मा आता सातारा जिल्ह्यातही स्पष्टपणे पाहायला मिळाला आहे.या निवडणुकीत भाजपाचे संख्याबळ केवळ […]Read More