Month: February 2026

अर्थ

महाराष्ट्राला मिळणार सुमारे 1 लाख कोटी! विकसित भारताकडे दमदार पाऊल

मुंबई, दि. १:- पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्त्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा विकसित भारताकडे दमदार वाटचाल करणारा आहे. केंद्रीय करातून महाराष्ट्राला मिळणारा वाटा हा 98,306 कोटी रुपये इतका असणार आहे. याशिवाय अर्थसंकल्पाचे प्राथमिक आकलन करता, 12,355 कोटी विविध प्रकल्पांसाठी आहेत. त्यामुळे सुमारे 1 लाख कोटी महाराष्ट्राला मिळतील, असे मुख्यमंत्री श्री देवेंद्र […]Read More

राजकीय

विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प

मुंबई दि १ : विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प आहे. शहरीकरणाला नियोजनबद्ध करुन, उद्योग आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देऊन, गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीसाठी खंबीर उपाययोजना या अर्थसंकल्पातून करण्यात आल्या आहेत. पायाभूत सुविधा क्षेत्रात १२ लाख कोटींची गुंतवणूक, शेती, पशुपालन, मत्स्यव्यवसाय आणि सिंचन यासाठी भरीव तरतुदी करण्यात आल्या आहेत अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी […]Read More

महानगर

कशेळी (भिवंडी) ते मुलुंड जकात नाका दरम्यान जलबोगदा प्रकल्प कामाची

मुंबई, 1जगातील सर्वात मोठ्या पाणीपुरवठा योजनांपैकी मुंबईची पाणीपुरवठा व्यवस्था अग्रगण्य मानली जाते. पाणीपुरवठ्यासाठी जलबोगद्यांचे बांधकाम करणारी बृहन्मुंबई महानगरपालिका ही भारतातील पहिली स्थानिक स्वराज्य संस्था आहे. सुमारे १०० किलोमीटर लांबीचे जलबोगदे असलेले मुंबई महानगर हे जगातील दुसरे शहर ठरते. जलवितरण व्यवस्थेतील एक व्यवहार्य व प्रभावी पर्याय म्हणून जलबोगद्यांचा वापर केला जात आहे. जलबोगद्यांद्वारे पाणी वहन केल्यामुळे […]Read More