पुणे प्रतिनिधी : भारतीय जनता पक्षाच्या पुणे शहर व्यापारी आघाडीच्या अध्यक्षपदी युवा, गतिमान आणि संघर्षशील नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या श्री. महेश गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे पुणे शहरातील व्यापारी वर्गामध्ये नव्या ऊर्जा, विश्वास आणि संघटनात्मक बळाची भावना निर्माण झाली आहे.या प्रसंगी भाजपा पुणे शहर अध्यक्ष श्री. धीरज घाटे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्री. […]Read More
मुंबई दि २८ : राज्यातील विविध ऍप अर्थात स्वीगी, ओला, उबेर, झोमॅटो सारख्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या सामाजिक सुरक्षेसाठी केंद्र सरकारने संहिता लागू केली आहे, त्यानुसार राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा मंडळ स्थापन करण्यात येणार आहे अशी माहिती कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी विधानसभेत दिली.याबाबतचा मूळ प्रश्न हेमंत ओगले यांनी उपस्थित केला होता त्यावर अतुल भातखळकर यांनी […]Read More
मुंबई दि २८ : घातक रसायने आणि ज्वलनशील वायू वाहून नेणाऱ्या टँकरला अपघात झाल्यास त्यापासून होणारा संभाव्य धोका टाळण्यासाठी एक व्यापक कृती आराखडा तयार करण्यात यावा अशा सूचना सर्व संबंधित उत्पादक कंपन्यांना देण्यात येत आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या प्रेेपोलिन गॅस टँकरच्या अपघातामुळे तब्बल ३६ तास ठप्प […]Read More
अंबाजोगाईच्या योगेश्वरी देवस्थानाला १ कोटींची निनावी देणगीबीड दि २८ …बीडच्या अंबाजोगाई येथील श्री योगेश्वरी देवीच्या मंदिरासाठी एका मुंबईतील भक्ताने तब्बल एक कोटी रुपयांची देणगी दिली आहे. मंदिराच्या शंभर वर्षे जुन्या शिखराच्या जिर्णोद्धारासाठी ही रक्कम देण्यात आली असून, विशेष म्हणजे संबंधित देणगीदाराने आपले नाव गुप्त ठेवण्याची अट घातली आहे. महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या योगेश्वरी देवीच्या मंदिराचे […]Read More
जितेश सावंत भारतीय शेअर बाजारासाठी मागील आठवडा हा केवळ संघर्षाचाच नव्हता, तर येणाऱ्या एका मोठ्या जागतिक वादळाची नांदी देणारा ठरला आहे. गेल्या आठवड्याची सुरुवात अमेरिका-इराण तणावाने झाली, ज्याचे रूपांतर आता थेट युद्धात झाले आहे. आयटी (IT) क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेली मोठी घसरण आणि जागतिक नफेखोरीमुळे गुंतवणूकदारांचे कंबरडे आधीच मोडले असताना, आज शनिवारी आलेल्या बातम्यांनी […]Read More
मुंबई दि. २८ : राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेत कापूस खरेदीची मुदत 15 मार्च 2026 पर्यंत वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असल्याची माहिती राज्याचे पणन मंत्री यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. या निर्णयासोबतच हमीभावाने हरभरा खरेदी प्रक्रिया 1 मार्च 2026 पासून सुरू होणार असल्याचेही रावल यांनी सांगितले. राज्यात कापूस खरेदीची मुदत वाढवावी, […]Read More
मुंबई, दि २७चरणी रोड रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला प्रवेशद्वाराच्या बाहेर मोठ्या प्रमाणात सामान ठेवलेले आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना या ठिकाणी वजा करणे फार त्रासदायक झालेले आहे. चरणी रोड रेल्वे स्थानक हे पश्चिम रेल्वे वरील एक महत्त्वाचे रेल्वे स्थानक ओळखले जाते. गिरगाव,ठाकूरद्वार काळबादेवी, खेतवाडी येथील रहिवाशांना या ठिकाणावरून चेन्नई रोड रेल्वे स्थानकावरूनच ये जा करावे लागते. त्यामुळे […]Read More
मुंबई, दि २७गिरगाव येथील साहित्य संघ मंदिर या ठिकाणी शिवसेना (शिंदे) स्थानीय लोकाधिकार सेना महासंघ यांच्यावतीने मराठी भाषा दिनानिमित्त मराठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु या साहित्य संघ मंदिराच्या बाहेर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते हे खड्डे गेल्या अनेक महिन्यापासून तसेच औषध होते परंतु आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या कार्यक्रमाला येणार असल्याने […]Read More
उल्हासनगर, दि २७: प्राचीन शिव मंदिराच्या परिसराच्या विकासासाठी उल्हासनगरतील कॅम्प नंबर -५ परिसरातील कैलास कॉलनी येथील एकता नगर मधील जवळपास ३० हून अधिक घरांना उल्हासनगर महानगरपालिकेने नोटीस बजावून त्यांना त्वरित आपले घर खाली करण्याचे आदेश दिले आहे. अन्यथा पालिकेच्या वतीने घरांवर तोडक कारवाई केली जाईल असा इशारा दिल्याने त्यातील रहिवाशांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. जवळपास […]Read More
मुंबई, दि २७खासदार मिलिंद देवरा यांच्या मार्गदर्शनाखाली शिवडी येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. त्यास विभागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.विभागातील नागरिकांचे प्रश्न आणि समस्या जाणून घेण्यासाठी शिवसेना शिवडी प्रभाग क्रमांक 204 च्या वतीने नुकताच शिवडी येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. या जनता दरबारामध्ये नागरिकांनी आपले प्रश्न आणि समस्या लेखी स्वरुपात दिल्या. नागरिकांच्या […]Read More