अॅक्सिस मॅक्स लाइफ इन्शुरन्सने इंडिया रिटायरमेंट इंडेक्स स्टडी (IRIS) केला आहे, अभ्यासातून शहरांमध्ये राहणारे अर्ध्याहून अधिक भारतीय आता लवकर निवृत्त होण्याचा विचार करत असल्याचे स्पष्ट होत आहे. एवढेच नाही तर सेवानिवृत्ती नियोजनात पूर्व भारतातील लोक सध्या इतर भागात राहणाऱ्यांपेक्षा पुढे आहेत. या अभ्यासानुसार, भारतात सेवानिवृत्तीची तयारी सातत्याने सुधारत आहे. गेल्या चार वर्षांत आयआरआयएस निर्देशांकाचा स्कोअर […]Read More
मुंबई, दि. १ : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात एसआयटी गठीत करण्यात आली आहे. आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते (Tejaswi Satpute) यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणात तात्काळ तपास सुरू करण्याचे आदेश या एसआयटीला देण्यात आले आहेत. तेजस्वी सातपुते या 2012 सालच्या आयपीएस अधिकारी असून त्यांनी सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात […]Read More
पुणे, दि. १ : पुण्याची डायना पंडोले पहिली भारतीय महिला म्हणून फेरारीमध्ये इतिहास घडवणार आहे. पुण्यातील 32 वर्षीय रेसर डायना पंडोले आंतरराष्ट्रीय कार रेसिंगच्या विश्वात एक नवीन अध्याय लिहिताना दिसत आहे. फेरारी कार चालवून मध्य पूर्वेकडील फेरारी क्लब चॅलेंजमध्ये (पॅसियोन फेरारी मिडल ईस्ट) भाग घेणारी ती पहिली भारतीय महिला आहे. ही स्पर्धा नोव्हेंबर 2025 ते […]Read More
सुमारे ७.४२ कोटी रुपयांच्या सरकारी जमीन फसवणूक प्रकरणात अटकेत असलेले राज्य पोलीस दलातील IPS अधिकारी रश्मी करंदीकर यांचे पती पुरुषोत्तम चव्हाण यांच्या जामीन देण्यास नकार दिला. विशेष PMLA न्यायालयाने court वैद्यकीय जामीनावर निर्णय दिला. चव्हाण यांनी अनेक गंभीर आरोग्य समस्यांचे कारण देत जामिनासाठी अर्ज केला होता,मात्र न्यायालयाने त्यांचे सर्व दावे फेटाळून लावले.गेल्या वर्षी मे महिन्यात […]Read More
मुंबई, दि. १ : भारताचा दिग्गज टेनिस स्टार रोहन बोपण्णा व्यावसायिक टेनिसमधून निवृत्त झाला आहे. पॅरिस ऑलिंपिकमधून बाहेर पडल्यानंतर तो यापूर्वी हौशी टेनिस खेळला होता. व्यावसायिक कारकिर्दीत, खेळाडू त्याच्या देशाचे प्रतिनिधित्व करत नाही, तर हौशी कारकिर्दीत तो त्याच्या देशाचे प्रतिनिधित्व करतो. ४५ वर्षीय उजव्या हाताच्या टेनिस स्टारने गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपन दुहेरीचे विजेतेपद जिंकले. त्याच्या […]Read More
मुंबई प्रतिनिधी – संत कृष्णदास महाराज सत्संग,मुंबई आयोजित वर्ष १२ वे सर्व भाविकांचे आराध्य दैवत श्री विठुरायाच्या दर्शनासाठी भक्तगण हातात टाळ, मृदुंग, खांद्यावर विना आणि हाती पताका घेऊन पंढरपूर ला पायी जातात.परंतु ज्या भक्तांना पंढरपूरची पायी वारी करता येत नाही म्हणून गेली १२ वर्षे संत कृष्णदास महाराज सत्संग,मुंबई यांच्या वतीने दादरमध्ये दिंडीचे आयोजन केले जाते. […]Read More
नाशिक,दि.१ :- नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा २०२७ दरम्यान अपेक्षित लाखो भाविकांच्या गर्दीचे नियोजन आणि व्यवस्थापन लक्षात घेता, नाशिक रोड रेल्वे स्थानकावर कायमस्वरूपी प्रवासी होल्डिंग एरिया (Permanent Holding Area – PHA) उभारण्याच्या कामांना रेल्वे मंत्रालयाकडून यापूर्वीच मंजुरी मिळाली आहे. या अत्यंत महत्त्वाच्या योजनेसाठी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा […]Read More
मुंबई दि १ : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तोंडावर महाविकास आघाडीच्या नेत्यांचा पराभवाच्या भीतीपोटी लोकसभेसारखाच पुन्हा फेक नरिटिव्ह पसरवण्याचा कट आहे, असा घणाघात भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केला. हा कट उधळून लावण्यासाठी भाजपाच्या बूथ स्तरापासूनच्या प्रत्येक कार्यकर्त्यांने पेटून उठायला हवे असेही त्यांनी सांगितले. महाविकास आघाडीचा खोटा प्रचार आणि भ्रम निर्माण करण्याचे […]Read More
मुंबई, दि. १ : सत्याचा मोर्चा हा मोर्चा एकट्या निवडणूक आयोगाच्याच विरोधात नाही तर जे लोक आयोग चालवतात त्यांच्या विरोधातही आहे. विधानसभेसाठी वापरण्यात आलेल्या मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आहेत, या याद्या दुरुस्त करा व त्यानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या, असे काँग्रेस कार्य समितीचे सदस्य व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. महाविकास […]Read More
रत्नागिरी. दि,१ :रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शेतपिकांसह फळबागांचेही नुकसान झाले असून, काही ठिकाणी घरांची पडझड आणि रस्त्याचे देखील नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर आज दुपारी १२ वाजता राज्यमंत्री योगेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेण्यात आली. राज्यमंत्री योगेश कदम यांनी बैठकीत निर्देश दिले की, अवकाळी पावसामुळे […]Read More