अमरावती दि २८ : महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी ,हास्यसम्राट, ‘मिर्झा एक्सप्रेस ‘फेम डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे आज 28 नोव्हेंबर शुक्रवारला सकाळी 6.30 वाजता दीर्घ आजाराने निधन झाले, ते 68 वर्षांचे होते. यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील धनज -माणिकवाडा हे त्यांचे मूळ गाव आहे. सध्या अमरावती येथील वलगाव रोडवरील नवसारी परिसरात ‘ मिर्झा एक्सप्रेस ‘ या […]Read More
भारतातील डिजिटल क्रांतीचा पुढचा टप्पा विक्रांत पाटील भारतात आज चहाच्या टपरीपासून ते मोठ्या मॉलपर्यंत, जवळपास सर्वत्र UPI ने पेमेंट केले जाते. दररोजच्या व्यवहारांसाठी आपण सहजतेने QR कोड स्कॅन करतो. UPI ने आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 260 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे व्यवहार हाताळले, ज्यामुळे भारताची डिजिटल पेमेंट क्रांती जगात अग्रणी ठरली. UPI इतके यशस्वी आणि […]Read More
मुंबई, दि २७मुंबई महानगरात एकूण ७ ठिकाणी मलजल प्रक्रिया केंद्र (Sewage Treatment Plant) उभारण्याची कार्यवाही प्रगतिपथावर आहे. अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून कामे तीन सत्रांत (शिफ्ट) अखंडितपणे सुरू ठेवून मलजल प्रक्रिया केंद्र उभारणीला गती द्यावी. प्रकल्पाची गुणवत्ता कायम राखून सर्व कामे विहित कालमर्यादेतच पूर्ण करावीत, असे स्पष्ट निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर यांनी […]Read More
मुंबई, दि. २७ : राज्यात बेकायदेशीरपद्धतीने व खोट्या कागदपत्रांच्या आधारे मिळविलेल्या जन्म-मृत्यू दाखल्यांचे रॅकेट मोडून काढण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कंबर कसली असून, केवळ आधार कार्डच्या पुराव्यावर दिलेले किंवा संशयास्पद वाटणारे जन्म-मृत्यूचे दाखले आणि नोंदी तात्काळ रद्द करून, पोलिसात तातडीने तक्रार दाखल करण्याचे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. याबाबतचे परिपत्रक आज महसूल विभागाने जारी केले […]Read More
मुंबई दि २७ – भारताच्या पर्यटन क्षेत्रासाठी एक महत्त्वाची पायरी म्हणून इंडियन रेल्वे केटरिंग अॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ने आज आपल्या मल्टिपल ओरिजिन, सिंगल डेस्टिनेशन (MOSD) या अभिनव मॉडेलची घोषणा केली. मुंबईतून जाहीर करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे भारतातील विविध शहरांतून प्रवास करणाऱ्या पर्यटकांना एका आंतरराष्ट्रीय ठिकाणी सहजतेने एकत्र येण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. प्रादेशिक कार्यालयांतून […]Read More
मुंबई दि २७ : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे ८ डिसेंबर पासून चालू होत आहे. हे अधिवेशन अनेक स्वराज्य संस्थेच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किती काळ चालवायचे तसेच या अधिवेशनात येणारी विधेयके व कामकाजाचा क्रम ठरवण्यासाठी कामकाज सल्लागार समितीची बैठक १ डिसेंबर रोजी दुपारी अडीच वाजता विधान भवनात आयोजित केल्याचे विधानमंडळाचे अवर सचिव देबडवार […]Read More
मुंबई, दि २७सिटू,इंटक,एचएमएस,भारतीय कामगार सेना, आयटक आदी संयुक्त कृती समितीच्या लढ्यात उतरलेल्या संघटनांच्या वतीने,आझाद मैदानावरील सभेत केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वी देशातील २९ कामगार कायदे रद्द करून,चार लेबर कोड एक तर्फी लागू केल्या आहेत.त्याचा काळा कायदा असा उल्लेख करून आजच्या सभेत तिव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे.कामगार कर्मचारी संघटना कृती समितीच्या वतीने आज आझाद मैदान येथे […]Read More
पुणे, दि २७ ‘होता भीमराव म्हणून माय तुझ्या बोटाला लागली शाई ..’, ‘फक्त पायदळ सेना होती माझ्या भीमाकडे..’, ‘माझ्या भिमाने घटनेला हिऱ्या मोत्यांनी सजविलं..’, ‘जगातली देखणी बाई मी भीमाची लेखणी..’ अशी एकासरस एक बहारदार शाहीरी सादर करत संविधान मूल्ये, सामाजिक समता आणि लोकशाहीची ताकद लोककलेद्वारे पुणेकरांना अनुभवायला मिळाली. निमित्त होते डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव […]Read More
येवला, दि २७:- पैठणी, शिवसृष्टी, मुक्तीभूमीनंतर आता नमो उद्यान येवल्याचे आकर्षण ठरणार आहे. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पना आणि नेतृत्वात हे उद्यान विकसीत केले जाणार आहे. या उद्यानासाठी राज्य सरकारने १ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून लवकरच त्याचे काम सुरू होणार आहे. येवला शहरातील नागरिकांना एक उत्कृष्ट […]Read More
मुंबई, दि.२६ : गौण खनिजांची वाहतूक करताना सापडलेल्या वाहनांचा परवाना (परमिट) थेट निलंबित किंवा रद्द करण्याची धडक कारवाई आता करण्यात येणार आहे. राज्यातील वाळू व इतर गौण खनिजांचे अवैध उत्खनन आणि वाहतूक रोखण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य परिवहन प्राधिकरणाच्या निर्देशानुसार अत्यंत कठोर निर्णय घेतला. महसूल विभागाने यासंदर्भातील परिपत्रक आज (दि २६ ) जारी केले. […]Read More