मुंबई, दि 15नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी क्षमता वाढ, सल्लागार सेवा आणि व्यावहारिक संशोधन करण्यासाठी तसेच महानगरपालिकांचा विकास आराखडा तयार करण्यासाठी, महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एमसीएमसीआर’ या संस्थेला समन्वय (नोडल एजन्सी) म्हणून मान्यता दिली आहे. पवई स्थित महानगरपालिका क्षमता बांधणी आणि संशोधन केंद्र (एमसीएमसीआर) येथे कंत्राटी तत्वावर काही शैक्षणिक, आस्थापना तसेच तांत्रिक संवर्गातील […]Read More
मुंबई दि १५– मुंबई ही देशातील सर्वांत वेगाने विकसित होणाऱ्या महानगरांपैकी एक आहे. इथे सातत्याने नवीन इमारती उभारल्या जातात, रस्ते रुंदीकरण आणि विविध विकास प्रकल्प राबवले जातात. परिणामी, मोठ्या प्रमाणावर बांधकाम आणि पाडकामाचा (Construction and Demolition. ie. C&D) कचरा निर्माण होतो. सध्या, मुंबईत रोज अंदाजे 8,500 मेट्रिक टन C&D कचरा निर्माण करते. या कचऱ्याच्या योग्य […]Read More
यवतमाळ वाशीम दि. १५– यवतमाळ शहर उन्हाच्या कडाक्यात तापत असताना, आज अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून लोकांची उकाड्यापासून सुटका झाली आहे. वाशीम जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाचा जोर कायम असून बेलोरा विठोली परिसरात मुसळधार सरी कोसळल्या. वाशीम जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असून, मानोरा तालुक्यातील बेलोरा विठोली […]Read More
महाड दि १५ — रायगड जिल्ह्यातील महाड व पोलादपूर तालुक्यांत हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार मागील चार दिवसांपासून अवकाळी पाऊस दुपारी हजेरी लावत असून बुधवारी पुन्हा पोलादपूर तालुक्याचा अवकाळीने अक्षरशः झोडपून काढले आहे. मुसळधार पडलेल्या पावसामुळे पोलादपूर महाबळेश्वर रस्त्यावर बाजीरे गावच्या हद्दीमध्ये रस्त्यावर डोंगरावरील माती आल्यामुळे मोटरसायकल स्वार चालक, चारचाकी वाहनांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा […]Read More
चंद्रपूर दि १५– जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर आणि बफर क्षेत्रात बुद्ध पौर्णिमेला रात्रीच्या चंद्रप्रकाशात १७६ मचाणांवरून वन्यप्राणी गणना करण्यात आली. यावेळी कोळसा रेंजमध्ये प्रथमच उडणारी खार आढळून आली. यामुळे वन्यजीवप्रेमीमध्ये आनंदाचे वातावरण आहे. विविध पशु-पक्ष्यांसह प्रथमच उडणारी खार आढळून आली. या खारीचे शरीर सडपातळ आणि पाय लांब असतात. काही जातींमध्ये शेपटी वरून खाली चपटी […]Read More
योगेश वसंत त्रिवेदीभारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांच्या नांवाची शिफारस विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी केली असून ते मे २०२५ मध्ये सरन्यायाधीश पदी विराजमान होत आहेत. ही महाराष्ट्राच्या दृष्टीने अतीशय आनंदाची, प्रतिष्ठेची आणि स्वाभिमानाची बाब आहे. न्या. भूषण रामकृष्ण गवई हे महाराष्ट्रातील दिग्गज नेते, महाराष्ट्र विधानपरिषदेचे माजी सभापती, रिपब्लिकन […]Read More
नवी दिल्ली, दि. १४ : गोल्डन बॉय ऑलिंपिक विजेता नीरज चोप्रा आता भारतीय सैन्य दलाचा भाग होणार आहे. नीरज चोप्राला टेरिटोरियल आर्मीमध्ये लेफ्टनंट कर्नल पदाचा बहुमान देण्यात आला आहे. नीरज चोप्राने भाला फेंक प्रकारात उत्तुंग कामगिरी करत जगभरात तिरंगा फडकवला होता. आता, त्याला सैन्य दलाची वर्दी मिळणार आहे. भारतीय टेरिटोरियल आर्मी रेग्युलेशन 1948 च्या Para-31 […]Read More
मुंबई, दि. १४ : भारत-पाकिस्तान संघर्षादरम्यान भारतीय संरक्षण साठ्यात वाढ होत आहे. आज (१४ मे ) कोचीन शिपयार्ड, गार्डन रीच शिपबिल्डर्स (GRSE) आणि माझगाव डॉक सारख्या कंपन्यांचे शेअर्स १७% पर्यंत वाढले. तर निफ्टी इंडिया डिफेन्स इंडेक्समध्ये ३% वाढ झाली. सरकारी ऑर्डरमध्ये वाढ, देशांतर्गत उत्पादनावर लक्ष केंद्रित करणे आणि निर्यातीत वाढ यामुळे संरक्षण साठ्यांमध्ये सतत गुंतवणूक […]Read More
मुंबई, दि 14देशातील कामगार विरोधी चार लेबर कोड, सामाजिक सुरक्षा कायद्यातील बदल आणि गोदी कामगारांची थकबाकी यासारखे कामगारांच्या महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करताना ज्येष्ठ कामगार नेते अॅड. एस. के. शेट्ये यांनी स्पष्ट केले की, स्युद्धप्रसंगी कामगार हितापेक्षा देशहित महत्त्वाचे आहे.र हे ते एक जाहीर सभेत बोलत होते.मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनची मॅनेजिंग कमिटीची […]Read More
मुंबई दि. १४ :– घरकुल बांधकाम करणाऱ्या लाभार्थींना जवळच्या वाळू डेपोमधून वाळू देण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांच्या माध्यमातून घरपोच रॉयल्टी पावती द्यावी असे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. मंत्री बावनकुळे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यासाठी ३० लाख घरकुले दिली आहेत. या घरकुलांना मोफत वाळू देण्याचे धोरण राज्य सरकारने स्वीकारलेले आहे. मात्र, या घरकुलांना वाळू मिळत […]Read More