Month: April 2025

पर्यटन

एकदिवसीय रोड ट्रिपचा आनंद घ्या

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतातील सर्वात शांत आणि संस्मरणीय रोड ट्रिपपैकी एक, हा प्रवास तुम्हाला सर्व काही देतो. हिरवीगार जंगले आणि पर्वतांपासून ते ऐतिहासिक वास्तू आणि चहाच्या विस्तीर्ण मळ्यांपर्यंत, तुम्ही हे नक्कीच चुकवू नये. लहान पिकनिक आणि फोटोग्राफी सत्रासाठी काही नयनरम्य धबधबे आणि नद्यांजवळ थांबा आणि तुमच्या मित्रांसह या एकदिवसीय रोड ट्रिपचा आनंद घ्या […]Read More

Lifestyle

फ्रूट डिशमध्ये बटाटा पॅटीज बनवा

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  उपवासाच्या वेळी प्रत्येकजण अशी फळे शोधत असतो जी खाण्यास चवदार आणि आरोग्यासाठी फायदेशीर असतात. जर तुम्हीही असाच काहीतरी प्लान करत असाल तर बटाटा पॅटीज हा एक चांगला पर्याय असू शकतो. वॉटर चेस्टनट पिठापासून तयार केलेला हा फ्रूट डिश फार कमी वेळात तयार होतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना त्याची चव आवडेल. […]Read More

ट्रेण्डिंग

महाराष्ट्रातून १०७ पाकिस्तानी नागरीक झाले गायब

मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर आता भारत सरकारने कठोर भूमिका घेत पाक विरुद्ध कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. यातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आपापल्या राज्यांतून पाकिस्तानी नागरिकांचा शोध घेऊन त्यांना पाकमध्ये परत धाडण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्य सरकारनं शोध मोही […]Read More

ट्रेण्डिंग

पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या नातेवाईकांना NSE देणार १ कोटींची मदत

मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : 22 एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराने (NSE) मृतांच्या कुटुंबीयांना 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. NSE चे व्यवस्थापकीय संचालक आणि CEO आशिष चौहान यांनी सोशल मीडियावर ही […]Read More

ट्रेण्डिंग

पहलगाम हल्ल्या प्रकरणी तटस्थ चौकशीसाठी पाकिस्तान तयार

इस्लामाबाद, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पहलगाममध्ये मंगळवार (दि. २२) रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्यात २६ पर्यंटकांचा बळी गेला. त्यानंतर देशभर संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यात पाकचा सहभाग असल्याचे पुरेसे पुरावे असल्याचे पंप्रधान मोदींनी म्हटले आहे. पहलगाम येथे झालेला हा हल्ला पाकिस्ताननेच केल्याचा दावा भारताने तांत्रिक बुद्धिमत्ता आणि विश्वसनीय माहितीच्या आधारावर केला आहे, या […]Read More

Featured

जागतिक बौद्धिक संपदा दिन: बुद्धी, कल्पकता आणि सर्जनशीलतेचा सन्मान

मुंबई, दि. 22 (राधिका अघोर) : संपदा, म्हणजेच संपत्ती.. जी आपल्याला स्थावर, जंगम मालमत्ता म्हणजे पैसे, सोनं नाणं, घर वगैरे अशी दृश्य स्वरूपात असलेली संपत्ती चटकन् लक्षात येते. मात्र बौद्धिक संपदा म्हणजे नक्की काय भानगड? हे अनेकांना माहितीच नसतं. निसर्गानं मानवाला काही विशेष बुद्धी वरदान म्हणून दिली आहे. आणि त्या बुद्धीच्याच जोरावर माणसाने इतर प्राण्यांच्या […]Read More

देश विदेश

पहलगाम हल्ल्याबाबत ट्रम्प यांचे वक्तव्य

पहलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ लोकांंच्या मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत व पाकिस्तान यांच्यातील तणावावर वक्तव्य केले आहे. ट्रम्प म्हणाले की, भारत आणि पाकिस्तान यांचे संबंध नेहमीच ताणलेले असतात, पण त्यावर उभयदेश स्वतःच यावर उपाय शोधतील. काश्मीरचा संघर्ष १ हजार वर्षांपासून सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले. ट्रम्प यांनी असेही […]Read More

देश विदेश

पहलगाम प्रकरणी दोन अतिरेक्यांची घरे उध्वस्त

नवी दिल्ली, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पहलगामधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय संरक्षण यंत्रणा आता धडक कारवाई करत आहेत. एनआयएने जम्मू-काश्मीर पोलिसांबरोबर मिळून तपास सुरू केला आहे. या हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांमध्ये आसिफ शेख याचं देखील नाव समोर आलं होतं. त्यानंतर पोलीस व एनआयएचं एक पथक आसिफच्या त्राल (काश्मीर) घरी धडकलं. पहलगाम हल्ल्यात सहभागी दोन […]Read More

ट्रेण्डिंग

ज्येष्ठ नागरिकांना सायबर क्राईमपासून वाचवण्यासाठी GenS Life चे विशेष App

सध्या देशभर सायबर क्राईमचे प्रमाण वाढले आहे.यात बरेचदा ज्येष्ठ नागरिकांना लक्ष केले जाते. यावर ठोस उपाय म्हणून GenS Life ने ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य बनवण्याच्या वाढत चाललेल्या सायबर गुन्ह्यांविरुद्ध जागरूकता निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र सायबरशी भागीदारी केली आहे. GenS Life हे तुमच्या वयाच्या साठीच्या पुढच्या आयुष्यासाठी उपयुक्त असे एक ऍप आहे. ज्येष्ठ नागरिकांना जीवनाचा परिपूर्ण अनुभव घेता […]Read More

विज्ञान

ISRO ला स्वावलंबी करणारे माजी अध्यक्ष के कस्तुरीरंगन यांचे निधन

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) माजी अध्यक्ष के. कस्तुरीरंगन यांचे आज (शुक्रवार, २५ एप्रिल) सकाळी बेंगळुरू येथे निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात दोन मुले आहेत. कस्तुरीरंगन यांना दोन वर्षांपूर्वी सौम्य हृदयविकाराचा झटका आला होता आणि तेव्हापासून ते आजारी होते. त्यांच्या पार्थिवावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात […]Read More