Month: October 2024

महानगर

धारावी प्रकल्पात मराठी माणसासाठी ७० ते ७५ टक्के घरे राखीव

मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबईत अगदी मोक्याच्या जागी असलेल्या धारावी झोपडपट्टीच्या पुनर्विकासाच्या जोरदार हालचाली आता सुरू झाल्या आहेत. अदानी समूहाकडून हा प्रकल्प राबविण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यातच आता निवडणुका तोंडावर असताना मुंबईतील एका संस्थेने धारावी मराठी माणसासाठी जागा राखीव ठेवण्याची मागणी उचलून धरली आहे.पार्ले पंचम या संस्थेने मराठीचा जाहीरनामा प्रसिद्ध […]Read More

ट्रेण्डिंग

IT इंजिनिअर 30 तास डिजिटल अटकेत

मुंबई, दि.28. (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नुकत्याच झालेल्या मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल अरेस्ट पासून सावध राहण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर या विषयावर लोकांमध्ये जागृती निर्माण होत असताच एका हैदराबादमध्ये (Hyderabad) 44 वर्षीय इंजिनिअरला (Engineer) 30 तासांची डिजिटल अटक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 30 तास जाळ्यात अडकल्यानंतर अखेर त्याची […]Read More

राजकीय

निवडणूक आयोगाने जाहीर केले प्रचार खर्चाचे दरपत्रक

मुंबई, दि. २८ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : निवडणुकीच्या रणधुमाळीत लोकांना‌ आणि कार्यकर्त्यांना रिझवण्यासाठी राजकीय पक्षांकडून वारेमाप खर्च केला जातो. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज निवडणूक आयोगाने प्रचार खर्चाचे दरपत्रक जाहीर केले आहे. यात अगदी चहा-नाश्त्यापासून ते बैठक, रॅली, सभा, जाहिराती, पोस्टर, वाहनांचा खर्चदेखील समाविष्ट आहे. उमेदवारांना हा सर्व खर्च निवडणूक आयोगाच्या अधीन […]Read More

पर्यटन

ब्रिटिशांनी स्थापन केलेले हे हिल स्टेशन, कसौली

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चंदीगड जवळील कसौली हिल स्टेशनकडे जा, हे ठिकाण समृद्ध नैसर्गिक सौंदर्याने आणि जुन्या जगाच्या निर्दोष आकर्षणाने नटलेले आहे. शहरापासून अवघ्या काही तासांच्या अंतरावर, समृद्ध वनस्पती आणि जीवजंतूंचे कौतुक करताना निसर्गाच्या कुशीत काही शांत वेळ घालवायला पाहणाऱ्या लोकांसाठी हे योग्य आहे. तुम्ही औपनिवेशिक काळातील हवेली आणि घरे पाहून आश्चर्यचकित […]Read More

Lifestyle

एक चवदार आणि पौष्टिक डिश, थालीपीठ

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : थालीपीठ हा एक पारंपारिक महाराष्ट्रीयन फ्लॅटब्रेड आहे जो केवळ स्वादिष्टच नाही तर पौष्टिकतेने देखील भरलेला आहे. हे चवदार पॅनकेक मल्टीग्रेन पिठाच्या मिश्रणातून बनवले जाते, त्यात कांदे, हिरवी मिरची आणि मसाले मिसळले जातात, परिणामी एक चवदार आणि पौष्टिक डिश बनते. चला रेसिपीमध्ये डुबकी मारूया आणि हे चवदार मल्टीग्रेन पॅनकेक […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

गोपीचंद पडळकर यांनी जतमधून उमेदवारी अर्ज दाखल केला

सांगली, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातून भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. जत तहसीलदार कार्यालयात जाऊन पडळकर यांनी आपला उमेदवारी अर्ज आणि संबंधित कागदपत्रे सादर केली. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत , डॉक्टर अरळी यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. आपण सांगली जिल्ह्यातील […]Read More

गॅलरी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखल केली उमेदवारी

ठाणे, दि २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : 147 कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे उमेदवार एकनाथ शिंदे यांनी आज आपला उमेदवार अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी सर्जेराव म्हस्के-पाटील यांच्याकडे सादर केला. यावेळी त्यांच्यासमवेत पत्नी लता शिंदे, वडील संभाजी शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे, स्नुषा सौ.वृषाली शिंदे, नातू रुद्रांक्ष शिंदे, खासदार नरेश म्हस्के, प्रताप […]Read More

गॅलरी

ॲड श्रीजया चव्हाण यांचा अर्ज दाखल

नांदेड, दि. २८ (एमएमसी न्यूज, नेटवर्क) : नांदेड जिल्ह्यातील भोकर विधानसभा मतदारसंघाच्या भाजप महायुतीच्या अधिकृत उमेदवार म्हणून अॅड. श्रीजया अशोकराव चव्हाण यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी अशोकराव चव्हाण यांच्यासह महायुतीचे नेते उपस्थित होते. ML/ ML/ SL 28 Oct. 2024Read More

देश विदेश

वादळामुळे फिलीपिन्समध्ये ८५ जणांचा मृत्यू

मनीला, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क): उष्णकटिबंधीय वादळ ट्रमीमुळे फिलीपिन्समध्ये गंभीर पूर आणि भूस्खलन झाले. सरकारच्या आपत्ती-प्रतिसाद एजन्सीच्या माहितीनुसार जवळपास ८५ लोकांचा या घटनेत मृत्यू झाला असून अनेकजण बेपत्ता असल्याची माहिती आहे. ट्रॅमी वादळ गेल्या शुक्रवारी वायव्य फिलीपिन्समध्ये पोहोचले . या वादळात सुमारे ८५ लोकांचा मृत्यू आणि ४१ लोक बेपत्ता असल्याची माहिती फिलीपिन्स सरकारी एजन्सीने […]Read More

देश विदेश

देशातील 11 शहरांचा Air quality index 300 पार

मुंबई, दि. २७ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिवाळा सुरू झाला की देशातील अनेक शहरांमध्ये वायू प्रदूषणाची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवू लागले. त्यातच दिवाळीच्या सणानिमित्त वाजविण्यात येणाऱ्या फटाक्यांची भर पडते. यावर्षी दिवाळी पूर्वीच देशातील ११ शहरातील वायू प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. AQI.in वर उपलब्ध माहितीनुसार , आज सकाळी देशातील 11 शहरांची AQI पातळी 300 […]Read More