हुलुनबुईर,चीन,दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघाने आपली विजयी कामगिरी सुरुच ठेवली आहे. एशियन हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज गतविजेत्या भारताने पाकिस्तानचा 2-1 असा पराभव केला. हा सामना हुलुनबुईर येथील मोकी हॉकी प्रशिक्षण तळावर खेळला गेला. या हॉकी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा हा सलग पाचवा विजय आहे. […]Read More
मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र सरकारने मुंबईत ईद-ए-मिलादची अधिकृत सुट्टी १६ सप्टेंबरऐवजी १८ सप्टेंबरला जाहीर केली आहे. १७ सप्टेंबर रोजी येणाऱ्या गणेश उत्सवाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अनंत चतुर्दशीदरम्यान कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून स्थानिक मुस्लिम समाजाने १६ सप्टेंबरऐवजी १८ सप्टेंबर रोजी ईदची मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. […]Read More
मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वैद्यकीय व आयुष अभ्यासक्रमांची समुपदेशन फेरी सुरू आहे. मात्र पुढील काही दिवस सलग सुट्ट्या येत असल्यामुळे प्रवेश प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचे प्रवेश विनाविलंब होऊन प्रवेश प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाो सलग चार दिवस येणाऱ्या सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी प्रवेश केंद्रांवर प्रवेश प्रक्रिया सुरू […]Read More
मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कांदा आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. मात्र येत्या काळात दसरा, दिवाळी या सणांच्या तोंडावर खाद्य तेलाच्या किमतीत मोठी वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत. ऐन सणासुदीच्या काळात खाद्य तेल ( Edible Oil ) महागणार आहे. त्यामुळे आता सामान्य माणसाचं महिन्याचं बजेट कोलमडणार […]Read More
मुंबई, दि १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने बळीराजासाठी आज असंख्य महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यात खास करून कांदा, सोयाबीन, धान आणि तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयाबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष आभार मानले आहेत. केंद्र सरकारचे हे निर्णय शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारक […]Read More
सांगली, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बहुचर्चीत हुबळी – मिरज – कोल्हापूर – मिरज पुणे वंदे भारत 15 सप्टेंबर पासून सुरु होत आहे. आज कोल्हापूर ते मिरज आणि मिरज ते पुणे या मार्गावर या वंदेभारत रेल्वेची चाचणी घेण्यात आली. यावेळी मिरज जंक्शन मध्ये डीआर एम इंदू दुबे, ए डी आर एम ब्रिजेश कुमार सिंग, […]Read More
मुंबई, दि. १४ (जितेश सावंत ): ह्या वर्षांतील दुसरे आणि शेवटचे चंद्र ग्रहण (Lunar Eclipse) दिनांक १८ सप्टेंबर २०२४ रोजी होणार असून ग्रहण सकाळी ६.११ मिनिटांनी सुरु होणार असून सकाळी 10:17 मिनिटांनी संपेल. ह्या ग्रहणाचा प्रभाव हा कन्या राशीवर आणि चित्रा नक्षत्रावर जास्त असेल. हे ग्रहण अंशिक असून ते अमेरिका (America ),युरोप (Europe )तसेच आफ्रिका […]Read More
मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे कारनामे बाहेर येउ लागल्याचे आरोप होत आहेत. शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांच्यासह माजी खासदार आणि पक्षाचे प्रवक्ते संजय निरुपम आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंचे पीए रवी म्हात्रे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. […]Read More
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शरीर, मन आणि आत्मा शुद्ध करण्यासाठी नवरात्र ही सर्वोत्तम संधी आहे. या काळात लोक उपवास करतात आणि सात्विक भोजन करतात. यामध्ये नवरात्रीमध्ये गव्हाच्या पिठाची पुरी अतिशय लोकप्रिय मानली जाते, कारण गव्हाचे पीठ धान्यापासून बनत नाही तर फळांपासून बनवले जाते. गव्हाच्या पिठाची पुरी बटाट्याची करी आणि दह्यासोबत खाल्ली जाते. वास्तविक, […]Read More
गुवाहाटी, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): समुद्र आणि वन्यजीवांपासून, आम्ही मेघालयच्या टेकड्यांवर परत आलो आहोत. राज्यातील ईस्ट खासी हिल्स जिल्हा हा देशातील सर्वात सुंदर आणि रम्य दृश्यांपैकी एक आहे, जो तुम्हाला वळणाच्या रस्त्यावरून जाताना बघायला आवडेल. टेकड्यांवर वाहणारे धबधबे आणि नाले आहेत, त्यातील पाणी तुम्हाला नक्कीच ताजेतवाने करेल. शिवाय, स्थानिक लोक आश्चर्यकारक लोककथा सांगतात, जे […]Read More