मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ: ४५ मिनिटे लागणारे जिन्नस: ३ वाटया तूरडाळअर्धा किलो आंबटचुकासाडेतीन वाटया मिर्चीचे तुकडे (यात पोपटी मीरची अर्धी वाटी. बाकी तिखट मिरच्या)तीन मध्यम मोठे कांदेदोन लसूण गड्ड्या सोलूनदोन इंच आल्याचा तुकडाएक नारळ खोवूनअर्धी/पाऊण वाटी शेंगदाणे, जाडसर कूट करून३-४ चमचे गोडा मसालामीठ चवीनुसारदीड ते दोन वाट्या तेल क्रमवार […]Read More
मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यावर्षीच्या भयंकर उन्हाळ्याने आजवरचे सारे विक्रम मोडीत काढले आहेत. तीव्र उन्हाच्या झळांनी होरपळून निघालेल्या मानवाला आणि समस्त जीवसृष्टीला आता आस लागून राहीली आहे ती मान्सूनच्या आगमनाची. आणि आता तो चक्क येत्या २४ तासांत केरळमध्ये दाखल होत आहे. गेल्या आठवड्यात अंदमानात दाखल झालेला मान्सून रेमल चक्रीवादळाचा अडथळा यशस्वीपणे परतवत […]Read More
नवी दिल्ली, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराच्या निमित्ताने तिहार तुरुंगातून काही काळ सुटका मिळालेले दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना आता पुन्हा तुरुंगात जावे लागणार आहे. केजरीवाल यांची अंतरिम जामीन 7 दिवसांनी वाढवण्याची विनंती मान्य करण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज नकार दिला. 2 जून रोजी त्यांना पुन्हा तिहार तुरुंगात जावे लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने […]Read More
मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कल्याणीनगर अपघात प्रकरणात आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी ससूनमधील 3 जणांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यापैकी डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर हे दोन डॉक्टर असून अतुल घटकांबळे हा सफाई कर्मचारी आहे. 3 persons suspended in Kalyaninagar accident case ML/ML/PGB29 May 2024Read More
मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यूपीच्या गोंडा जिल्ह्यात, कैसरगंज लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार करण भूषण शरण सिंह यांच्या ताफ्यात चालणाऱ्या फॉर्च्युनर वाहनाने दुचाकीवर जाणाऱ्या दोन तरुणांना चिरडले. एका महिलेलाही या अपघातात दुखापत झाली आहे. यामध्ये दुचाकीवरील दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून महिला गंभीर जखमी झाली आहे. महिलेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. Brijbhushan Singh’s […]Read More
मुंबई, दि. 29 (राधिका अघोर) :साधारणपणे सैनिक किंवा सैन्य म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर युद्ध, देशाचं, सीमांचं संरक्षण, पराक्रम अशा सगळ्या संज्ञा उभ्या राहतात. मात्र संयुक्त राष्ट्रांची शांतिसेना, युद्ध नाही, तर शांततेसाठी कार्यरत सैन्य आहे. जगाने दोन महायुद्धे अनुभवली. दुसऱ्या महायुद्धातला प्रचंड मानव संहार सहन केला आणि त्यानंतर शहाण्या झालेल्या माणसांना असं जाणवलं की, अशी अस्थिर […]Read More
नागपूर, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विदर्भात सध्या सूर्य आग ओकताना दिसतोय, ज्यामुळे सामान्य नागरिक देखील उकड्यामुळे हैराण झालेला आहे. थंडावा मिळावा म्हणून नागरिक कुलर, ए सी चा आसरा घेत आहेत. अश्यात जास्त तापमानामुळे ट्रान्सफॉर्मर ला आग लागू शकते त्याकरिता उपराजधानी नागपुरातील महावितरण विभागाने पॉवर स्टेशन मधील ट्रान्सफॉर्मर ला चारही बाजूने कुलर लावून थंड […]Read More
पालघर, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पालघर रेल्वे स्थानकात घसरलेले मालगाडीचे डबे रुळावरून काढण्याचं काम सुरू असून पश्चिम रेल्वेची विस्कळित झालेली उपनगरीय रेल्वे सेवा संध्याकाळी ४ ते ५ वाजेपर्यंत सुरळीत होईल अशी अपेक्षा आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी चार जणांची समिती गठीत करण्यात आली आहे. अशी माहिती पश्चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक ( डीआरएम […]Read More
सांगली, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील तासगाव मध्ये अल्टो कार कॅनॉलमध्ये कोसळून भीषण अपघात झाला असून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील तासगाव – मणेराजुरी मार्गावर अल्टो कार कॅनॉलमध्ये कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक लहान मुलगी जखमी आहे. मयत हे तासगाव […]Read More
बीड, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या आष्टी तालुक्यातील शिरापूर येथील युवक शेतकऱ्याने आधुनिक शेतीची कास धरत सेंद्रिय केशर आंब्याची बाग फुलवली. शिरापूर येथील शेतकरी सावनकुमार तागड या युवक शेतकऱ्याने हा प्रयोग केला आहे. अल्प पाण्यावर हा प्रयोग केल्याने सफल झाला आहे. उच्च शिक्षित असलेल्या या युवकाने दोन वर्षांपूर्वी […]Read More