मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सरकारी नोकर भरती कंत्राटी पद्धतीने करण्यावर काँग्रेस पक्षाने सातत्याने आवाज उठवला होता. सरकारी नोकरीची प्रतिक्षा करणाऱ्या तरुण वर्गातही याबाबत तीव्र संताप होता. काँग्रेस पक्षाने तरुण वर्गाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत भाजपा सरकारला उघडे पाडले. तरुण वर्गाची नाराजी परवडणारी नाही, निवडणुकीत दारुण पराभव होऊ शकतो हे लक्षात आल्यानेच भाजपाप्रणित […]Read More
मुंबई दि.20( एम एमसी न्यूज नेटवर्क): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 16 डिसेंबर 1956 रोजी मुंबईत महालक्ष्मी रेसकोर्सवर धम्मदीक्षा सोहळा आयोजित करण्याचा संकल्प जाहीर केला होता. मात्र त्यापूर्वीच 6 डिसेंबर 1956 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले. त्यामुळे त्यांचा तो संकल्प अधुरा राहिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अधुरा राहिलेला तो संकल्प पूर्ण करण्यासाठी येत्या 16 […]Read More
पुणे दि.20(एम एमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात शिंदे – भाजप सरकारने घेतलेल्या कंत्राटी भरतीच्या निर्णयाविरोधात वंचित बहुजन आघाडीने राज्यभर आंदोलने करून हा निर्णय रद्द करण्याची आग्रही भूमिका घेतली होती. वंचित बहुजन आघाडी, युवा आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलनाने राज्यभरात सातत्याने केलेले आंदोलने, पाठपुराव्यामुळे राज्य सरकारला निर्णय मागे घ्यावा लागला आणि आज कंत्राटी भरतीचा जीआर रद्द झाला […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडी सरकारने नऊ एजन्सी नेमून एकत्रित पणे कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करण्याचा निर्णय आम्ही रद्द करीत आहोत अशी घोषणा आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका पत्रकार परिषदेत केली . यावेळी त्यांनी भरती प्रक्रिया करण्याबाबतचे आघाडी सरकारची सर्व कागदपत्रे ही सादर केली. अशा पद्धतीने कंत्राटी […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महिला वाहकांची स्थिती खूप बिकट आहे. त्यांना प्रशासनाकडून मदतीची गरज आहेच. त्यांच्या या सर्व समस्या आम्ही मुंबई काँग्रेसच्या माध्यमातून बेस्टच्या महाव्यवस्थापकांपर्यंत पोहोचवू. पण त्याचसोबत मुंबईकरांनाही आम्ही आवाहन करतो की, त्यांनी आपल्याला सेवा देण्यासाठी तत्पर असलेल्या या महिला वाहकांच्या कार्याचा योग्य आदर करणं गरजेचं आहे, यावेळी महिला वाहकांनीही मनमोकळेपणे आपल्या वर्षा […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): गोव्यात पर्यटन हंगाम सुरू होऊन दोन आठवडे झाले असून, रशियन पर्यटकांचे पहिले चार्टर्ड विमानही दाखल झाले आहे. मात्र, पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या लोकप्रिय बीच शॅकचे बांधकाम अद्याप पूर्ण झालेले नाही. पर्यावरण विभागाकडून परवानगी मिळण्यास विलंब होत असल्याने शॅक व्यावसायिकांची गैरसोय होत आहे. गोव्यात, पर्यटक बांबू, लाकडी खांब आणि पर्यावरणास अनुकूल […]Read More
मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सर्वात पौष्टिक भाज्यांमध्ये भोपळ्याची गणना केली जाते. भोपळा गोड आणि आंबट देखील करता येतो. ही एक भाजी आहे जी सर्व वयोगटातील लोकांना आवडते. लहानांपासून ते वृद्धांपर्यंत या भाजीचे वेड लागले आहे. ही भाजी खायला रुचकर असून आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानली जाते. भोपळ्याचे सेवन केल्याने शरीराला सर्व पोषक तत्वे मिळतात […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): MTG Learning Media Private Limited ने फ्रीलान्स आणि अर्धवेळ शिक्षकांच्या रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. कंपनी अशा उमेदवारांच्या शोधात आहे ज्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी मजबूत आहे आणि विज्ञान, गणित, इंग्रजी आणि तर्कशास्त्र या विषयांचे ज्ञान आहे. या रिक्त पदासाठी नियुक्ती तातडीने करणे आवश्यक आहे. कौशल्ये: उमेदवाराला विषयावर तसेच इंग्रजी भाषेवर […]Read More
जयगढ, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जयगढ किल्ला पाहत असताना काही गोष्टी तुम्ही चुकवू शकत नाही. जैवना: आधी सांगितल्याप्रमाणे ही जगातील सर्वात मोठी तोफ आहे. त्याची भव्य रचना आणि अप्रतिम रचना पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. ते सुमारे 6 मीटर उंच आणि सुमारे 50 टन वजनाचे आहे. या तोफेचे सर्वात मनोरंजक वैशिष्ट्य म्हणजे ती कोणत्याही दिशेने […]Read More
पुणे, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विश्वचषकाच्या १७व्या सामन्यात भारत आणि बांगलादेशचे संघ आमनेसामने आले आहेत. दोन्ही संघांमधील हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जात आहे. बांगलादेशचा कर्णधार नझमुल हुसेन शांतोने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघ प्रथम गोलंदाजी करायला उतरला. टीम इंडियाला नवव्या षटकात मोठा धक्का बसला. अष्टपैलू हार्दिक पांड्याला […]Read More