Month: September 2023

देश विदेश

राहुल गांधीनी धारण केला हमालाचा वेश

नवी दिल्ली, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राहुल गांधी आज नवी दिल्लीतील आंनद विहार रेल्वे स्टेशनवर दाखल झाले व त्यांनी हमालांशी संवाद साधला. यावेळी राहुल  गांधींनी हमालाचा वेश धारण करत  डोक्यावरून सामानाची बॅग घेतल्याचेही दिसून आले. राहुल गांधी  आणि  यूथ काँग्रेसने इंस्टाग्राम व ट्विटरवर फोटो व व्हिडिओ शेअर केले आहेत. राहुल गांधींनी हमालांशी संवाद साधत त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. हमालांशी […]Read More

देश विदेश

हिंदूंना धमकावत, भारतीय दूतावास बंद करण्याची कॅनडातील खलिस्तानी दहशतवाद्याची धमकी

ओटावा, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू दिवसेंदिवस भारताविरुद्ध जहाल भूमिका घेत कुरघोड्या करत आहे.नुकतेच त्याने 2 नवीन व्हिडिओ जारी केले आहेत. पहिल्या व्हिडिओमध्ये तो कॅनडामध्ये राहणाऱ्या हिंदूंना धमकावत आहे. हिंदूंचा देश भारत असून त्यांनी कॅनडा सोडून भारतात परतावे, असे शीख फॉर जस्टिस (एसएफजे) दहशतवादी म्हणत आहेत. जे शीख खलिस्तानचे […]Read More

ट्रेण्डिंग

जम्मू-काश्मीरमध्ये प्रथमच भारतीय हवाई दलाचा एअर शो

नवी दिल्ली, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जम्मू आणि काश्मीरचे भारतात विलीनीकरण झाल्याची 76 वर्षे आणि जम्मू एअरफोर्स स्टेशनचा हीरक महोत्सव साजरा करण्यासाठी पहिल्यांदाच भारतीय वायुसेनेचा (IAF) एअर शो जम्मू एअर फोर्स स्टेशनवर होणार आहे. 22 सप्टेंबरपासून सुरू होणारा हा शो दोन दिवस चालणार आहे. या एअर शोमध्ये सूर्यकिरण एरोबॅटिक टीम हॉक एमके 132 […]Read More

देश विदेश

भारताने निलंबित केली कॅनडीयन नागरिकांसाठीची व्हिसा सर्विस

नवी दिल्ली, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारताने खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येच्या मुद्द्यावरून भारत आणि कॅनडात तणाव वाढत आहे. हे लक्षात घेऊन कॅनडातील भारताच्या व्हिसा अर्ज केंद्राने   कॅनेडियन लोकांसाठी व्हिसा सेवा निलंबित केली आहे. याआधी मंगळवारी कॅनडाने आपल्या नागरिकांना भारताच्या काही भागात न जाण्याचा सल्ला दिला होता. बुधवारी भारतानेही असाच सल्ला जारी […]Read More

खान्देश

कांदा व्यापारी संप मागे घेण्याची सूचना

नाशिक, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात कांदा व्यापारी संघटनांनी कालपासून जिल्ह्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या आवरातील कांदा लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. कांदा व्यापारी तसेच शेतकरी यांच्या प्रश्नांवर सकारात्मक दृष्टीकोनातून तोडगा काढण्यासाठी पणन मंत्री यांनी 26 सप्टेंबर रोजी बैठकीचे आयोजन केले आहे. त्या अनुषंगाने कांदा व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी पूर्ववत सुरू करण्याचे […]Read More

सांस्कृतिक

ज्येष्ठां गौरींचे घरोघरी विधिवत आणि थाटामाटात आगमन…

अहमदनगर, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यभरात गणपतींच्या पाठोपाठ गौरींचेही अर्थात महालक्ष्मीची आज सोनपावलांनी घरोघरी विधिवत तसेच थाटामाटात स्थापना करण्यात करण्यात आली. सोनपावलांनी आगमन होत असताना कुमारिका, गौरींसाठी पुढे हळदी कुंकवाचे ठसे उमठवित असते त्या पाऊलांवरून गौरी चालतात.महालक्ष्मीची घरोघरी स्थापना करण्यात आल्यानंतर आज पहिल्या दिवशी भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवून भक्तिभावाने आरती करण्यात आली. उद्या […]Read More

पर्यटन

जवळपास 650 वर्षांपासून गुजरात राज्याची राजधानी,पाटण

पाटण, दि. (एमएमसी न्यूज नेटवर्क):  जवळपास 650 वर्षांपासून गुजरात राज्याची राजधानी, जुन्या काळातील प्रवेशद्वार आणि जुन्या जगाचे आकर्षण आणि दंतकथा असलेले शहर – पाटण तुम्हाला थक्क करून टाकेल. शहरातील वाढत्या रूचीचे श्रेय राणी का वाव यांना देखील दिले जाऊ शकते जे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा भाग आहे आणि येथील मुख्य आकर्षणांपैकी एक आहे. Patan has […]Read More

देश विदेश

रेल्वेने कमावला २८०० शे कोटींचा नफा

नवी दिल्ली, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : माहितीच्या अधिकारात समोर आलेल्या माहितीनुसार भारतीय रेल्वेने नियमात एक छोटासा बदल करून सात वर्षांत तब्बल 2,800 कोटी रुपयांची कमाई केली आहे. हा बदल प्रवास करणाऱ्या मुलांच्या तिकिट आकारणीच्या नियमात करण्यात आला होता. त्यामुळे 2022-23 मध्ये 560 कोटी रुपयांची कमाई रेल्वेने केली आहे. रेल्वे मंत्रालयाने 31 मार्च 2016 […]Read More

महिला

वादळी चर्चेनंतर लोकसभेत महिला आरक्षण विधेयक मंजुर

नवी दिल्ली, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नवीन संसद भवनातील आजचा विशेष अधिवेशनाचा दिवस ऐतिहासिक ठरला. लोकसभेत महिलांना लोकसभा आणि विधानसभेत ३३ टक्के आरक्षण देणारं विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. नव्या ससंद भवनातील कामकाज सुरु होताच केंद्र सरकारच्यावतीनं हे विधेयक आणण्यात आलं होतं. महिला आरक्षण देणारं विधेयक मंजूर करण्यात यावं, यासाठी विरोधी पक्षांनी देखील […]Read More

राजकीय

तुर्कस्तानने घेतली भारतविरोधी भूमिका

नवी दिल्ली,दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारत आणि कॅनडा या देशांमध्ये सध्या तणावाची स्थिती असताना आता तुर्कस्ताननेही भारताविरुद्ध कुरघोडी करण्यास सुरुवात केली आहे. नवी दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या जी-२० परिषदेसाठी तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तेय्यप एर्दोगन यांनी भारतात हजेरी लावली होती. मात्र त्यांनी आता भारताच्या विरोधात भूमिका घेतली आहे. संयुक्त राष्ट्र महासभेच्या ७८ व्या […]Read More