Month: March 2023

पर्यटन

तिरुपतीमध्ये भेट देण्याची ठिकाणे

तिरुपती, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  तिरुपती हे दक्षिण भारतातील सर्वात आदरणीय तीर्थक्षेत्र आहे, येथे दररोज शेकडो भक्तांची गर्दी होत असते. आंध्र प्रदेशात वसलेले तिरुपती शहरात अनेक प्राचीन मंदिरे, स्मारके आणि वारसा स्थळे आहेत; तथापि, तिरुमला हिल्सच्या सात शिखरांपैकी एकावर बांधलेले श्री व्यंकटेश्वर मंदिर हे त्याचे मुख्य आकर्षण आहे. जर तुम्हाला तुमच्या कुटुंबाला या पवित्र […]Read More

करिअर

Gail India Limited मध्ये 120 पदांसाठी भरती

मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  गेल इंडिया लिमिटेड (GAIL) ने वरिष्ठ असोसिएट/ज्युनियर (तांत्रिक) सह 120 पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. उमेदवार 10 मार्च 2023 पासून या पदांसाठी (GAIL Bharti 2023) अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 एप्रिल 2023 पर्यंत असेल. अर्ज करण्यासाठी GAIL च्या अधिकृत वेबसाइट gailonline.com ला भेट द्या. रिक्त […]Read More

Lifestyle

थंडाई कुल्फी रेसिपी

मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  आइस्क्रीमऐवजी थंडाई कुल्फी हा उत्तम पर्याय ठरू शकतो. त्याची चव तोंडात ठेवताच विरघळते आणि खाणाऱ्याला आपण वेगळ्याच विश्वात पोहोचल्याचा भास होतो. हे बनवायलाही खूप सोपे आहे. थंडाई कुल्फीसाठी साहित्यब्रेडचे तुकडे – ३गुलाब पाकळ्या – 2 टेस्पूनपिस्ता – 3 चमचेबदाम – 3 टेस्पूनकाजू – 3 टेस्पूनटरबूज बिया – 1 टेस्पूनवेलची […]Read More

देश विदेश

अदानी ग्रुप काढणार दुबई, लंडन आणि अमेरिकेत रोड शो

मुंबई,दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिडेनबर्गने अदानी समूहाबाबत प्रसिद्ध केलेल्या अहवाला नंतर गेले काही दिवस भारतीय उद्योग विश्वात खळबळ माजली होती. अदानींचे शेअर्स देखील झपाट्याने घसरत होते. मात्र यातून लवकरच सावरत अदानी समूह गुंतवणूकदारांच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी वेगाने पावले टाकत आहे. अदानी ग्रुपने काही बॅंकांची थकलेली कर्जेही परतफेड करण्यास सुरूवात केली आहे. गुंतवणूकदारांचा […]Read More

Featured

महिलांना अधिकाधिक संधी देणारं धोरण लवकरच

मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  सर्व समूह घटकातील महिलांच्या प्रश्नांचा एकत्रित विचार करून महिलांना अधिकाधिक संधी देणारं राज्याचं चौथं महिला धोरण आणलं जाईल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितलं. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आज उपसभापती नीलम गोर्हे यांनी महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि महिलांना सर्व क्षेत्रात समान तसंच त्यांना सन्मानाचं स्थान मिळावं या अनुषंगाने […]Read More

अर्थ

राज्यावरील कर्ज आणि व्याजाची रक्कम स्थूल उत्पन्नाच्या २५.०२ टक्के

मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्याच्या या वर्षाच्या  आर्थिक पहाणी अहवालात राज्यावरील कर्ज आणि व्याजाची रक्कम  स्थूल उत्पन्नाच्या २५.०२ टक्के म्हणजे ६४९६९९ कोटी रूपये झाल्याचे तर त्यावरील व्याजापोटी सन २०२२ -२३ मध्ये उत्पन्नाच्या १८. ४ टक्के म्हणजे ४६ ७६३ कोटी रूपये खर्च झाल्याची माहिती देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात सादर […]Read More

महिला

बचतगटाच्या महिलांना लखपती करण्याचा संकल्प

ठाणे, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  ठाणे जिल्ह्यातील महिला बचत गटातील महिलांना लखपती करण्याचा संकल्प केला असून यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्वतोपरी सहकार्य करावे, असे प्रतिपादन केंद्रीय ग्रामविकास व पंचायती राज मंत्री गिरिराज सिंह यांनी आज येथे केले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत (उमेद) महिलांची एकदिवसीय कार्यशाळा, ठाणे जिल्हास्तरीय सरस प्रदर्शन व विक्री उद्घाटन सोहळा केंद्रीय […]Read More

मराठवाडा

औरंगजेबाचे उदात्तीकरण गांभिर्याने घ्या

मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): छत्रपती संभाजी नगर इथं औरंगजेबाचं उदात्तीकरण करत काही जण उपोषण करत असल्याचं प्रकरण सरकारने गांभीर्याने घ्यावं असे निर्देश उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी आज विानपरिषदेत दिले. Take Aurangzeb’s exaltation seriously सरकारने वेळ पडल्यास वरिष्ठ अधिकारी नेमून यामागचे धागेदोरे तपासून घ्यावेत असं गोर्हे यांनी सांगितलं. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हा […]Read More

राजकीय

शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर विधानसभेत सभात्याग

मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यात झालेल्या अवकाळी पावसाने, गारपीट आणि जोरदार वाऱ्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे, शेतकरी हवालदिल झाला आहे, हातातोंडाशी आलेला त्याचा घास हिरावला गेला आहे, त्यामुळे सरकारने तातडीने दखल घेऊन मदत करण्याची घोषणा करावी असा मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून उपस्थित केला , त्यावर सरकार दखल घेत […]Read More

मराठवाडा

इनामी आणि वक्फ च्या जमिनी पुन्हा मूळ नावावर

मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील हिंदू मंदिरांच्या इनामी जमिनी तसेच वक्फ बोर्डाच्या जमिनी बेकायदेशीररित्या विकल्या गेल्या आहेत त्या पुन्हा त्यांच्या मूळ नावावर करण्याचे आदेश दिले जातील आणि याबाबतच्या गुन्ह्याचा तपास तातडीने केला जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. यासंदर्भातील प्रश्न जयंत पाटील यांनी उपस्थित केला होता.याबाबत दाखल गुन्ह्याच्या तपासाचा प्राथमिक अहवाल […]Read More