जितेश सावंत, मुंबई : गेल्या आठवड्यात भारतीय बाजारांनी सकारात्मक संकेतांच्या जोरावर ४ टक्के वाढीसह विजयी सिलसिला सुरू ठेवला याची प्रमुख कारणे,रशिया आणि युक्रेन यांच्यामधील शांतता चर्चेतील प्रगती , कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरण तसेच १० आठवड्यांनंतर परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची (FIIs) खरेदी.व फेडचा 25bps ने दर वाढवण्याचा बाजाराला अनुकूल असा निर्णय. डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया देखील वधारला. […]Read More
परभणी, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : डिजिटल तंत्रज्ञानाने मानवाचे जीवन व्यापले असून शेती क्षेत्रातही डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढणार आहे. भविष्याचा वेध घेऊन डिजिटल शेती Looking to the future of digital agriculture करिता लागणारे मनुष्यबळ निर्मितीवर परभणी कृषि विद्यापीठ भर देत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून विविध प्रशिक्षण कार्यक्रम, कार्यशाळा आदीचे आयोजन करण्यात येत आहे. हे […]Read More
नवी दिल्ली, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला म्हणाले की, अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी विशेष गिरदवारी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. भविष्यात हरियाणा सरकार शेतकऱ्यांना त्यांचे नुकसानीचे अहवाल बनवून ते ऑनलाइन अपलोड करण्याचे अधिकार देणार आहे.विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी प्रस्तावाला उत्तर देताना उपमुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. चौटाला […]Read More
नवी दिल्ली, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारने एक मोठी गोष्ट सांगितली आहे, आता रेशन कार्ड योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे रेशन कार्ड असण्याची गरज नाही. ग्राहक, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पियुष गोयल यांनी बुधवारी लोकसभेत स्पष्ट केले की, एक राष्ट्र एक शिधापत्रिका योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना त्यांच्यासोबत शिधापत्रिका बाळगण्याची गरज नाही. गोयल […]Read More
नवी दिल्ली, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यंदा प्रथमच उन्हाळी हंगामात सोयाबीनचे चित्र पालटले आहे. सोयाबीनची पेरणी हा विक्रमी ठरला असून मराठवाड्यात आता सोयाबीनची भरभराट होत आहे.कृषी विभागाच्या मार्गदर्शनाने हा प्रयोग यशस्वी झाला आहे.कृषी विभाग आणि बियाणे केंद्राने सोयाबीन उत्पादकांची चिंता दूर केली आहे.त्यामुळे सोयाबीन जोमात आहे. खरीप हंगामातील बियाणांची चिंता दूर झाली आहे.बियाणांच्या […]Read More
नवी दिल्ली, दि.15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): खाद्यपदार्थांच्या किंमती कमी होऊनही फेब्रुवारी 2022 मध्ये घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई (Wholesale Inflation) 13.11 टक्क्यांवर पोहोचली. खाद्यपदार्थांच्या किंमती कमी होण्याचा लाभ कच्च्या तेलाच्या आणि अखाद्य वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे मिळू शकला नाही. सरकारी आकडेवारीतून ही माहिती मिळाली आहे. घाऊक महागाई एप्रिल 2021 पासून सलग 11 व्या महिन्यात 10 टक्क्यांच्या […]Read More
नवी दिल्ली, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील वसमत गावात लवकरच हळद संशोधन केंद्र उभारण्यात येणार असून, या केंद्राला बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन असे नाव देण्यात येणार असून, या केंद्राच्या स्थापनेसाठी 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, यासाठी हळद संशोधन व प्रक्रिया धोरण अभ्यास समिती बैठक होऊन आराखडा तयार करण्यात आला, त्यानंतर […]Read More
नवी दिल्ली, दि.14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांची भारतीय बाजारातून माघार घेण्याची (FPI Selling ) प्रक्रिया सलग सहाव्या महिन्यातही सुरू आहे. मार्चमध्ये आतापर्यंत विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून 45,608 कोटी रुपये काढले आहेत. जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक धोरणशास्त्रज्ञ व्ही.के.विजयकुमार यांनी सांगितले की, वस्तूंच्या किंमती वाढीचा भारतावर अधिक परिणाम होईल असे विदेशी गुंतवणूकदारांचे मत आहे. […]Read More
नवी दिल्ली, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र सरकारने मोठी बाजी मारत शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली आहे. राज्य सरकारने 964.15 कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. भूविकास बँकेकडून कर्ज घेतलेल्या 34,788 शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. कर्जमाफी हा राज्यातील मोठा राजकीय मुद्दा आहे. भूविकास बँकेच्या कर्मचाऱ्यांची थकबाकी भरण्यासाठी २७५ कोटी ४० लाख […]Read More
मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जितेश सावंत गेल्या आठवड्यात सुरुवातीच्या घसरणीनंतर बाजार सावरला. सलग चार आठवड्यांच्या घसरणीनंतर प्रमुख निर्देशांक हिरव्या रंगात बंद झाले. सेन्सेक्स आणि निफ्टी जवळपास अडीच टक्क्यांनी वाढले. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या विजयामुळे बाजाराने पुन्हा गती मिळविली. पाचपैकी चार राज्यांमधील विजयाने गुंतवणूकदारांना विश्वास दिला. तसेच रशिया आणि युक्रेनममध्ये चर्चेची नवीन फेरी झाली. कच्च्या […]Read More