Month: November 2021

Featured

Farmers Protest: ‘शेतकरी आंदोलन लगेच माघार घेणार नाही’ : राकेश

नवी दिल्ली, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रातील सत्ताधारी नरेंद्र मोदी(Narendra Modi) सरकारने वर्षभरानंतर तीनही केंद्रीय कृषी कायदे पूर्णपणे मागे घेण्याची घोषणा केली आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सकाळी याची घोषणा केली. त्याच वेळी, दिल्ली-यूपीच्या गाझीपूर सीमेवर शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत(Rakesh Tikait) यांनी प्रतिक्रिया देताना […]Read More

अर्थ

रिझर्व्ह बँक डिजिटल चलनाशी संबंधित पथदर्शी प्रकल्प सुरु करणार ?

नवी दिल्ली, दि.19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) पुढील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत पथदर्शी प्रकल्प म्हणून डिजिटल चलन (digital currency) सुरु करू शकते. भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) बँकिंग आणि आर्थिक परिषद कार्यक्रमात रिझर्व्ह बँकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने हे सांगितले. रिझर्व्ह बँकेच्या (RBI) पेमेंट आणि सेटलमेंट विभागाचे मुख्य महाव्यवस्थापक पी. वासुदेवन यांनी यासंदर्भात सांगितले […]Read More

अर्थ

सरकार पुन्हा निर्गुंतवणुकीच्या लक्ष्यापेक्षा मागे पडणार ?

नवी दिल्ली, दि.18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): केंद्र सरकार (central government) पुन्हा एकदा निर्गुंतवणुकीच्या (disinvestment) अर्थसंकल्पीय लक्ष्यापेक्षा मागे पडू शकते. वास्तविक सरकारने 2021-22 या वर्षाच्या अर्थसंकल्पात निर्गुंतवणुकीतून 1.75 लाख कोटी रुपयांचा महसूल मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. तथापि, या आर्थिक वर्षात आतापर्यंत निर्गुंतवणुकीतून केवळ 9,330 कोटी रुपये जमा झाले आहेत. ही रक्कम सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमधील अल्प हिस्सेदारी […]Read More

Featured

खर्चिक आणि जास्त उत्पादन देणाऱ्या पिकांकडे शेतकऱ्यांना आकर्षित करण्यावर सरकारचा

नवी दिल्ली, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले की, सरकार शेतकऱ्यांना महागड्या आणि जास्त उत्पादन देणाऱ्या पिकांकडे आकर्षित करण्यावर भर देत आहे. जेणेकरून त्यांना चांगला भाव मिळून त्यांचे उत्पन्न वाढेल. पंतप्रधानांचा सुरुवातीपासूनच शेतीला चालना देण्यावर भर आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी उत्पादन खर्च कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. […]Read More

Featured

क्रिप्टोकरन्सीवर सखोल चर्चा करणे आवश्यक

नवी दिल्ली, दि.17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): क्रिप्टोकरन्सी (cryptocurrency) संदर्भातील चिंतेचे वातावरण असतानाच भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास यांचे विधान आले आहे. एसबीआय कॉन्क्लेव्हमध्ये दास यांनी सांगितले की, जेव्हा रिझर्व्ह बँक असे म्हणते की क्रिप्टोकरन्सीमुळे (cryptocurrency) मॅक्रो इकॉनॉमिक आणि आर्थिक स्थैर्याची चिंता आहे, तेव्हा या विषयावर सखोल चर्चा करणे आवश्यक आहे. दहशतवाद्यांना वित्तपुरवठा आणि […]Read More

ऍग्रो

रेशीम उद्योगाला मिळणार चालना, महाराष्ट्रात राबवली जाणार मोहीम

नवी दिल्ली, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पारंपरिक शेतीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढत नाही. शेतकरी जेवढी मेहनत करतात, त्याप्रमाणे शेतीतून मिळणारा मोबदला मिळत नाही. त्यामुळे शेतीची पद्धत बदलण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. अशा पिकांना प्रोत्साहन दिले जात आहे ज्यातून चांगले उत्पन्न मिळू शकते. सध्या महाराष्ट्र सरकार रेशीम उद्योगाबाबत जनजागृती करण्यात व्यस्त आहे. महाराष्ट्र रेशम मंडळातर्फे […]Read More

Featured

ऑक्टोबरमध्ये घाऊक महागाई 12.54 टक्क्यांवर

नवी दिल्ली, दि.16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): घाऊक किंमतींवर आधारित महागाई मुख्यतः उत्पादित उत्पादने आणि कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यामुळे ऑक्टोबरमध्ये वाढून 12.54 टक्क्यांवर पोहोचली. घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई (WPI Inflation) एप्रिलपासून सलग सातव्या महिन्यात दुहेरी अंकात कायम राहिली आहे. या वर्षी सप्टेंबरमध्ये ती 10.66 टक्के होती, तर ऑक्टोबर 2020 मध्ये ती 1.31 टक्के होती. ऑक्टोबरमधील […]Read More

ऍग्रो

शेतकऱ्यांसाठी खुशखबर : सोयाबीनचे भाव वाढले, पुढे काय होणार जाणून

नवी दिल्ली, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सोयाबीनच्या दरात दिवसेंदिवस चढ-उतार होत आहेत. मात्र, दिवाळीनंतर काही प्रमाणात दर स्थिर झाले आहेत. सोयाबीनला योग्य भाव कधी मिळणार, याची अनेक दिवसांपासून शेतकरी प्रतीक्षा करत आहेत. त्यामुळे लातूरच्या कृषी उत्पन्न बाजारात पहिल्यांदाच सोयाबीनच्या दरात वाढ झाली.आधी 5200 रुपये भावाने विक्री होत होती. त्याचवेळी भावात ३०० रुपयांनी वाढ […]Read More

Featured

विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून काढले 949 कोटी रुपये

नवी दिल्ली, दि.15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPI) नोव्हेंबरच्या पहिल्या 15 दिवसांत भारतीय बाजारातून (Indian market) 949 कोटी रुपये काढले आहेत. डिपॉझिटरी आकडेवारीनुसार विदेशी गुंतवणूकदारांनी, 1 ते 12 नोव्हेंबर दरम्यान इक्विटीमधून 4,694 कोटी रुपये काढले. त्याच वेळी त्यांनी कर्ज किंवा रोखे बाजारात 3,745 कोटी रुपये गुंतवले. अशा प्रकारे त्यांनी निव्वळ 949 कोटी रुपये […]Read More

Featured

Weather Updates: प्रदूषणामुळे दिल्ली-एनसीआरमध्ये धुके, या राज्यांमध्ये पडणार पाऊस, अलर्ट

नवी दिल्ली, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वायू प्रदूषणामुळे देशाची राजधानी दिल्ली आणि एनसीआरमध्ये धुके पसरले आहे. शनिवारी दिल्लीच्या हवेचा सरासरी वायु गुणवत्ता निर्देशांक (AQI) 499 नोंदवला गेला, जो गंभीर श्रेणीतील आहे. दिल्लीतील ऐतिहासिक वास्तू लाल किल्ला आणि जामा मशीद आणि इतर अनेक महत्त्वाच्या इमारती धुक्यात भिजल्या आहेत. दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणासह देशातील अनेक […]Read More