Month: September 2021

Featured

देशाचा खजिना झाला कमी

नवी दिल्ली, दि.18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): गेल्या आठवड्यात नवा विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर 10 सप्टेंबरला संपलेल्या आठवड्यात देशातील परकीय चलन साठा (foreign exchange reserves) 1.34 अब्ज डॉलरने घसरून 641.113 अब्ज डॉलरवर आला. पुरेसा परकीय चलन साठा एका निरोगी अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्वाचा असतो. आयातीला पाठिंबा देण्यासाठी आर्थिक संकटाच्या वेळी तो अर्थव्यवस्थेला आवश्यक ती मदत उपलब्ध करतो. याआधी […]Read More

ऍग्रो

येत्या 24 तासांमध्ये या राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

नवी दिल्ली, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशात यंदा मान्सून आणखी काही काळ राहू शकतो. सप्टेंबर अखेरपर्यंत उत्तर भारतात पाऊस कमी होण्याची चिन्हे नाहीत. सततचा पाऊस शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आणि हानिकारकही आहे. ज्या भागात धानाची लागवड झाली आहे तेथे पाऊस चांगला आहे, पण पाऊस भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसाठी समस्या निर्माण करू शकतो. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) […]Read More

अर्थ

रिझर्व्ह बँकेकडून जुलैमध्ये 7.205 अब्ज डॉलरची खरेदी

मुंबई, दि.17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) जुलै, 2021 मध्ये अमेरिकन डॉलरची (US dollars) निव्वळ खरेदीदार राहिली आहे. मध्यवर्ती बँकेने या कालावधीत स्पॉट मार्केटमधून 7.205 अब्ज डॉलर खरेदी केले. रिझर्व्ह बँकेच्या ताज्या अहवालात असे नमूद करण्यात आले आहे. रिझर्व्ह बँकेच्या (RBI) सप्टेंबर 2021च्या मासिक प्रसिद्धीपत्रकामध्ये सांगण्यात आले आहे की केंद्रीय बँकेने 16.16 अब्ज […]Read More

ऍग्रो

केसीसी अंतर्गत आतापर्यंत 14 लाख कोटी रुपयांची कर्जे दिली गेली

नवी दिल्ली, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर(Agriculture Minister Narendra Singh Tomar) म्हणाले की, साथीच्या काळातही शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड प्रदान करण्यात आले आहे. ते म्हणाले, चालू आर्थिक वर्षासाठी 16 लाख कोटी रुपयांच्या कर्जाचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. केसीसीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 14 लाख कोटी रुपयांचे कर्ज आधीच दिले गेले आहे. […]Read More

अर्थ

वाहन उद्योगासाठी पीएलआय योजनेची घोषणा

नवी दिल्ली, दि.16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वस्त्रोद्योगानंतर सरकारने आता वाहन उद्योग (auto Industry) आणि ड्रोन उद्योगासाठी 26,058 कोटी रुपयांची पीएलआय योजना (PLI Scheme) जाहीर केली आहे. देशात उत्पादन वाढवून रोजगाराला चालना देण्यासाठी सरकारने आतापर्यंत अनेक उद्योगांसाठी पीएलआय योजना जाहीर केली आहे. पीएलआय योजनेमुळे वाहन उद्योगात 42,500 कोटी रुपयांची गुंतवणूक 42,500 crore investment in automotive industry […]Read More

ऍग्रो

शेतकरी आंदोलनामुळे पंजाबचे आर्थिक नुकसान होत आहे : मुख्यमंत्री अमरिंदर

नवी दिल्ली, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नवीन कृषी कायद्यांविरोधात(new agricultural laws) शेतकऱ्यांचे आंदोलन अजूनही सुरू आहे. जर केंद्र सरकारला कायदे मागे घ्यायचे नसतील, तर जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत शेतकरी आंदोलन संपवणार नाही, असे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सोमवारी सांगितले की, होशियारपूरच्या शेतकऱ्यांवर होणाऱ्या ताशेरेमुळे पंजाबच्या […]Read More

अर्थ

निर्यात बनणार जीडीपी वाढीचे इंजिन

नवी दिल्ली, दि.15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): चालू आर्थिक वर्षात (2021-22) भारत निर्यातीत नवीन विक्रम प्रस्थापित करण्याच्या तयारीत आहे. निर्यात, सकल देशांतर्गत उत्पादनाच्या विकासाचे इंजिन बनण्यासाठी देखील सज्ज आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या (एप्रिल ते जून, 2021) जीडीपी वाढीमध्ये (GDP growth) निर्यातीचे (Export) योगदान 40 टक्के होते. आर्थिक वर्ष 2019-20 च्या पहिल्या तिमाहीत, वैयक्तिक खर्चावर […]Read More

अर्थ

ऑगस्टमध्ये कमी झाली किरकोळ महागाई

नवी दिल्ली, दि.14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ऑगस्ट महिन्यात भारताची किरकोळ महागाई (retail inflation) किंचित कमी होऊन 5.30 टक्के झाली. महागाई भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) निर्धारित श्रेणीमध्ये रहाण्याचा हा सलग दुसरा महिना आहे आहे. जुलैमध्ये ती 5.59 टक्के होती आणि ऑगस्ट 2020 मध्ये ती 6.69 टक्के होती. सोमवारी सरकारी आकडेवारीद्वारे ही माहिती समोर आली आहे. रिझर्व्ह […]Read More

ऍग्रो

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता तुम्ही 31 मार्च 2022 पर्यंत ‘या’

नवी दिल्ली, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पीएम कुसुम योजनेअंतर्गत(PM Kusum scheme) राजस्थानमध्ये चालवल्या जाणाऱ्या कुसुम घटक-अ योजनेमध्ये सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. प्रकल्प स्थापनेची अंतिम तारीख 7 जुलै 2021 पासून 31 मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे. हे निवडक शेतकरी आणि विकासकांना त्यांच्या नापीक आणि निरुपयोगी जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यास मदत […]Read More

Featured

निर्यातीचे लक्ष्य गाठण्यासाठी हे करणे आवश्यक

नवी दिल्ली, दि.13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): उद्योग संघटना पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीने (PHDCCI) नऊ क्षेत्रातील 75 उत्पादने (75 products) निश्चित केली आहेत. त्यांचे मत आहे की या उत्पादनांची निर्यात (exports) वाढवली तर भारत 2027 पर्यंत 750 अब्ज डॉलरचे निर्यात लक्ष्य साध्य करू शकतो. यामध्ये कृषी आणि खनिज क्षेत्राचाही समावेश आहे. एवढेच नाही तर […]Read More