Tags :१२ वी झालेल्यांना ६ हजार रूपये मिळणार- मुख्यमंत्र्यांची घोषणा

शिक्षण

विद्यार्थ्यांसाठी विद्यावेतन योजना, १२ वी झालेल्यांना ६ हजार रूपये मिळणार-

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवार १७ जुलैला विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत १२ वी, डिप्लोमा व डिग्रीधारकांना विद्यावेतना दिले जाणार आहे. बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना सहा हजार, डिप्लोमा धारकांना ८आणि डिग्रीच्या विद्यार्थ्यांना १० हजार रुपयांचे विद्यावेतन देण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री आज शासकीय महापुजेसाठी पंढरपुरला आले […]Read More