Tags :शेतकरी सुखी आणि समृद्ध करण्यासाठी विद्यापीठांनी संशोधन केले पाहिजे

पर्यावरण

शेतकरी सुखी आणि समृद्ध करण्यासाठी विद्यापीठांनी संशोधन केले पाहिजे

नांदेड, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशात रस्ते आणि महामार्गांचे जाळे निर्माण केले जात आहे. त्याचा वापर करून शेतकऱ्यांना सुखी आणि समृद्ध करण्याचा मार्ग विद्यापीठांनी शोधला पाहिजे. शेतकरी, विद्यार्थी आणि महिला या तीन घटकांच्या उत्थानावर समाजाचे कल्याण अवलंबून आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी Union Minister Nitin Gadkari यांनी केले. 24 फेब्रुवारी रोजी स्वामी रामानंद […]Read More