Tags :वृक्षसंवर्धनासाठी प्रयत्न केले तर ओसाड जमिनीवरही हरितक्रांती होऊ शकते.

पर्यावरण

वृक्षसंवर्धनासाठी प्रयत्न केले तर ओसाड जमिनीवरही हरितक्रांती होऊ शकते.

वर्धा, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  वृक्षसंवर्धनासाठी प्रयत्न केले तर ओसाड जमिनीवरही हरितक्रांती होऊ शकते. वर्ध्यातील मुरलीधर बेलखोडे यांनी आयटीआय टेकडीवर पहिले रोप लावून आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. निसर्गप्रेमींच्या प्रयत्नांमुळे एक एक झाडे लावून घनदाट ऑक्सिजन पार्क तयार झाला आहे. A green revolution can happen even on barren land if efforts are made for […]Read More