Tags :वडेट्टीवार यांनी काढले सरकारच्या कारभाराचे वाभाडे…

राजकीय

वडेट्टीवार यांनी काढले सरकारच्या कारभाराचे वाभाडे…

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राज्यात खाद्यतेल , डाळी, पीठ, भाजीपाला अशा सर्वसामान्य माणसाला असणाऱ्या रोजच्या गरजेच्या वस्तू प्रचंड महाग झाल्या आहेत, त्यांच्यावर महागाईचा डोंगर कोसळला आहे. दुसरीकडे वीज दर वाढ करून सरकारने सर्वसामान्य माणसाचं कंबरडं मोडलं आहे अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात केली. राज्यातील वाढती महागाई आणि इतर बाबी या […]Read More