Tags :मुसळधार पावसामुळे मुंबईत जनजीवन विस्कळीत

पर्यावरण

मुसळधार पावसामुळे मुंबईत जनजीवन विस्कळीत

मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मुंबईत आज सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात जनजीवन ठप्प झाले आहे. रेल्वे सेवा, बस वाहतूक आणि रस्ते वाहतूक यांवर गंभीर परिणाम झाला असून अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. कार्यालयांना जाणाऱ्या लोकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि मुंबई सेंट्रल येथे प्रवाशांची गर्दी […]Read More