Tags :पर्यावरण रक्षणात विद्यार्थ्यांची जबाबदारी महत्त्वाची

पर्यावरण

पर्यावरण रक्षणात विद्यार्थ्यांची जबाबदारी महत्त्वाची

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  देशाच्या उभारणीत पर्यावरणाचे रक्षण करणे आवश्यक आहे. देशाचा ३४% भाग जंगलाचा असावा. पण आज ते फक्त 28% आहे. विद्यार्थ्यांनी क्षेत्रफळ चार% ने वाढवण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यामुळे पर्यावरण रक्षणाची विद्यार्थ्यांची जबाबदारी अत्यंत महत्त्वाची आहे, असे मत सामाजिक वनीकरण विभागाचे वनपाल एस. एस.पाटील यांनी केले. हरित सेना विभागातर्फे महागाव […]Read More