Tags :परिवर्तनाचा संदेश देणासाठी गुरुवारी काँग्रेसचा महामेळावा

राजकीय

परिवर्तनाचा संदेश देणासाठी गुरुवारी काँग्रेसचा महामेळावा

नागपूर, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशावर जेव्हा संकट येते तेव्हा याच नागपूरच्या भूमितून काँग्रेसने एल्गार पुकारला. आज देशाची लोकशाही व्यवस्था, संविधान , लोकशाहीचे चारही स्तंभ धोक्यात आहेत, ही व्यवस्था अबाधित राखणे हे काँग्रेस पक्षाचे दायित्व आहे. नागपूरच्या पवित्र भूमितून काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिवशी २८ तारखेला भारतीय जनता पक्षाच्या जुलमी, अत्याचारी आणि अहंकारी सरकारला […]Read More