Tags :निवडणूक संपल्यावर ३ जुन पासून पुन्हा टोलवाढ

महानगर

निवडणूक संपल्यावर ३ जुन पासून पुन्हा टोलवाढ

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने लोकसभा मतदान संपल्यानंतर टोल वाढविला आहे. ३ जूनच्या मध्यरात्रीपासून सर्वच टोलनाक्यावर 3 ते 5 टक्के अधिक रूपयांचा टोल आकारला जाऊ लागला आहे. त्यामुळे देशभरातल्या ११०० टोलनाक्यांवर टोल वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. परिणामी अचानक वाढलेल्या या टोलमुळे नागरिकाना भुर्दंड सहन करावा लागणार आहे. एप्रिल महिन्यात […]Read More