Tags :तर मराठे मराठयांचं धोरण ठरवतील

मराठवाडा

अन्यथा सरकारने सरकारचं, तर मराठे मराठयांचं धोरण ठरवतील

जालना, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :येत्या २० तारखेपर्यत सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करा अन्यथा उपोषण मागे घेणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारला दिला आहे.जर तुम्ही या कायद्याची अंमलबजावणी करणार नसाल तर सरकारचं धोरण सरकार ठरवेल आणि मराठे मराठ्यांचं धोरण ठरवेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. कायद्याची अंमल बजावणी करण्याच्या मागणीसाठी मनोज […]Read More