Tags :कोल्हापूर मधील जिल्ह्यातील 7 बंधारे पाण्याखाली

पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूर मधील जिल्ह्यातील 7 बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 2.54 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी आणि तेरवाड, कासारी नदीवरील यवलूज असे 7 बंधारे पाण्याखाली आहेत. https://youtu.be/VBtT96DN1vE जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. राधानगरी 2.54 टीएमसी, तुळशी 1.33 टीएमसी, […]Read More