Tags :कुणबी समाजाच्या ३२ संघटनांचा सरकार विरोधात एल्गार

महानगर

कुणबी समाजाच्या ३२ संघटनांचा सरकार विरोधात एल्गार

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शासनाच्या अध्यादेशातील सगेसोयरे, सजातीय आणि गणगोत या दोन शब्दांमुळे कोकणातील कुणबी समाज संतप्त झाला असून कोकणातील तब्बल ३२ कुणबी समाज संघटना एकत्र येऊन कुणबी एकीकरण समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी बळीराजा सेनेचे अध्यक्ष अशोकदादा वालम यांची निवड करण्यात आली असून कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील […]Read More