Tags :काँग्रेसचे १५ नेते जनतेपर्यंत सत्य पोहोचवणार

राजकीय

काँग्रेसचे १५ नेते जनतेपर्यंत सत्य पोहोचवणार

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :- सत्ताधारी पक्षाकडून फेक नेरेटिव्ह पसरवून राज्यातील जनतेची दिशाभूल करण्याचे काम सुरु आहे. आयटीसेल विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोटो, व्हिडीओ एडिट करून मोठ्या प्रमाणात फेक न्यूज पसरवत आहे असे काँग्रेसचे म्हणणे आहे. यासाठी राज्यातील जनतेला सत्य कळावे आणि सत्ताधा-यांच्या खोट्या प्रचाराला पायबंद घालण्यासाठी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या निर्देशानुसार […]Read More