Tags :अर्थ

अर्थ

केंद्रिय वित्तमंत्र्यांकडून अर्थव्यवस्थेसाठी 6,28,993 कोटी रुपयांच्या विशेष पॅकेजची घोषणा.

नवी दिल्ली, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्य स्थितीत सूरू असलेल्या कोरोना महामारीच्या विळख्यात सापडलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्रिय वित्त मंत्री निर्मला सीतारमण यांनी विविध क्षेत्रांसाठी एकत्रितरित्या सहा लाख अठ्ठावीस हजार नवशे त्र्याण्णव (6,28,993)कोटी रुपयांच्या विशेष पॅकेजची घोषणा केली आहे. वित्त मंत्र्यांनी आज नवी दिल्ली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत याची घोषणा केली. केंद्रिय […]Read More